जरांगेंच्या मुंबई आंदोलनाने सरकारची चिंता वाढली:गिरीश महाजन म्हणाले – ही वेळ योग्य नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, आता मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्णय जाहीर केला. 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय असेल, याबाबत मंत्री…