Headlines

जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला द्या:चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी गुलाबराव पाटलांची मागणी

प्रताप पाटील आणि सुमित हे दोघे जण आमच्या पक्षात इच्छूक आहेत. पण सुमितचे वय कमी असल्याने प्रताप पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली, असे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या मुलाला जर उमेदवारी मिळाली तर महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही ही जागा जिकंणार असा विश्वास सुद्धा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले…

Read More

उद्धव ठाकरेंची बड्या निष्ठावंताने सोडली साथ:250 कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत भाजपमध्ये करणार प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाशिम जिल्ह्यात जबर झटका बसला आहे. ठाकरे गटाचे येथील माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपले शिवबंधन सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे 250 हून अधिक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुरेश मापारी यांनी दोन दिवसांपूर्वीच ठाकरे…

Read More

The market, which has emerged from struggle and difficulties, is now leading in the state

Marathi News Local Maharashtra Ahmednagar The Market, Which Has Emerged From Struggle And Difficulties, Is Now Leading In The State 6 New Commercial Stalls Inaugurated In Gadakh, Ghodegaon Onion Market घोडेगाव3 तासांपूर्वी कॉपी लिंक सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक अडचणी, आव्हाने आणि मर्यादा असतानाही आम्ही घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात हे…

Read More

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव . वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात…

Read More

मिरगव्हाण ते कोंढेज रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती:आपलं गाव आपली माणसंच्या पाठपुराव्याला यश‎

मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ”आपलं गाव आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रखडलेल्या कामाला आता गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मिरगव्हाण हा करमाळा तालुक्यातील शेवटचा भाग असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र…

Read More

थकीत उसबिलासाठी धरणे आंदोलन सुरू:जकरायाच्या विरोधात जनहित संघटनेचा ठिय्या‎

तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास…

Read More

मोर्शीत कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित‎

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले . या आंदोलनाचा अंदाज आल्यामुळे अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आधीच तैनात करण्यात आला होता. परिणामी महावितरण कार्यालयाला पोलिस…

Read More

कापूस पिकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील:राज्यस्तर राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा‎

‘कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक असून, कापसाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शेतकरी मार्गदर्शनातून उत्पादनवाढ साध्य केली जाईल,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. ते पुसदा येथे आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत…

Read More

कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट, नीलगाय गंभीर जखमी:शेतकऱ्यांनी दिली वन विभागाला माहिती, वनपाल, वन्यजीव अभ्यासकांकडून रेस्क्यू

विदर्भातील अकोला जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, या भीषण उष्णतेच्या तीव्रतेचा मोठा फटका आता मुक्या वन्यजीवांना बसू लागला आहे. जंगलातील व नैसर्गिक पाणवठे सुकल्यामुळे पाण्याच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्तीकडे व शेत शिवारात धाव घेत आहेत. मात्र, यामुळे ते गावातील पाळीव व भटक्या कुत्र्यांच्या निशाण्यावर येत असल्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच अशीच एक…

Read More

लग्न करून देत नसल्याच्या गैरसमजातून धुळ्यात तरुणाने आईला जिवंत जाळले:मुलाकडून अपघाताचा बनाव, पण आईच्या मृत्यूपूर्व जबाबदातून सत्य उघड

आपले लग्न लावून देत नाही, या गैरसमजातून धुळे तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रदीप ऊर्फ दगडू खैरनार-पाटील (वय 45) या मद्यधुंद मुलाने आपली 65 वर्षीय वृद्ध आई जिजाबाई यांच्या अंगावर थिनर ओतून त्यांना जिवंत जाळले. उपचारादरम्यान या दुर्दैवी मातेची प्राणज्योत मालवली. पोलिसांनुसार, प्रदीप याचे अद्याप लग्न झालेले नव्हते. आईमुळेच आपले लग्न जमत…

Read More