Headlines

संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा:पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका येणार, कोथळी येथील मंदिरात 4 ते 14 मे दरम्यान आयोजन‎

जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी येथील समाधिस्थळी आदिशक्ती संत मुक्ताई यांचा ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त ४ ते १४ मे २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील. वैशाख कृष्ण तृतीयेपासून सुरू होणारा हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालेल. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पादुकांचे आगमन होणार आहे. सुमारे ७२९…

Read More

प्रभू श्रीरामांचे विचार रुजण्यासाठी तरुणपणीच राम कथा ऐकावी:डॉ. कुमार विश्वास यांचे युवकांना आवाहन, रामकथेला नगरकरांचा प्रतिसाद‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar To Instill The Thoughts Of Lord Shri Ram, One Should Listen To Ram Katha From A Young Age, Dr. Kumar Vishwas’ Appeal To The Youth, Nagarkar’s Response To Ram Katha अहिल्यानगर35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. रामाकडे तारुण्य, धन, प्रभुत्व व संपत्ती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त…

Read More

उपनिरीक्षकपदी बढती झाल्याबद्दल शिरे सायगाव येथील संजय जगताप यांचा सत्कार

गंगापूर तालुक्यातील शिरे सायगाव येथील संजय जगताप यांची पोलिस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल सिरेसायगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. जगताप यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती झाली आहे. सोबतच साडू असलेले सुरेश बालचंद नवले यांचीही पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती झाल्याबद्दल दोघांचाही सिरेसायाव, गोपाळवाडी व रोटस्थळ येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी दोन्ही मान्यवरांची फटाक्यांच्या आतषबाजी करत मिरवणूक…

Read More

नागपूरला एनजीओ जिहाद:चाैघींची धर्मांतराची तक्रार; अध्यक्षाला अटक, शिक्षण प्रसाराच्या नावाखाली संस्थेची स्थापना करून रियाज काझीचे सुरू होते अनेक गैरप्रकार

नाशिक येथील टीसीएस या कॉर्पोरेट कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे प्रकरण धगधगत असतानाच नागपूर येथील मानकापूर भागातील एका एनजीओतील (गैर सरकारी संस्था) जिहादची घटना उघडकीस आली आहे. युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी असे या एनजीओचे नाव आहे. या संस्थेचा अध्यक्ष रियाज काझीने महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यांचा मानसिक छळ केला. त्यांना धमकावले. मुस्लिम धर्माच्या कार्यात सहभागी होण्यासाठी…

Read More

अमरावती जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल:उष्णतेमुळे 21 एप्रिलपासून सकाळी 7 ते 10 पर्यंतच वर्ग

अमरावती जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून, त्यानुसार २१ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. हा आदेश अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांना लागू असेल. विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ…

Read More

अयानचा साथीदार उजेरही अल्पवयीन मुलीचा छळकर्ता:पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल

अमरावती येथे अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अयानचा साथीदार उजेर खान इकबाल खान हा देखील एका मुलीचा छळकर्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) रविवारी एका १६ वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे उजेर खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे…

Read More

अवधूत महाराजांचे झेंडे 300 किलोमीटरची यात्रा पूर्ण करून परतले:कौंडण्यपूर येथे झेंडा जीर्णोद्धार पथयात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप

तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा नुकताच समारोप झाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. या पथयात्रेची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीसंत अवधूत महाराज चातूर्पती देवस्थान कौंडण्यपूर येथून झाली होती. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत…

Read More

आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर:MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे; वानखेडेवरील फोटोवरही स्पष्टीकरण

ठाणे महानगरपालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांनी अखेर समोर येत आपली बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर “करारा जवाब मिलेगा” असा इशारा देणाऱ्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आज पत्रकार…

Read More

संभाव्य एल निनोला टक्कर देण्यास महाराष्ट्र सज्ज:उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा- CM देवेंद्र फडणवीस

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

युवक काँग्रेसकडून ‘पाच अभियानां’ची घोषणा:सामाजिक तणाव, जातीय प्रश्न, अंधश्रद्धेविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम

युवक काँग्रेसने राज्यात ‘पाच अभियानां’ची घोषणा केली आहे. सामाजिक तणाव, जातीय प्रश्न आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि अभिषेक अवचार यांनी ही माहिती दिली. ‘रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश’ या विचारवंतांच्या नावाने ही पाच अभियानं राबवली…

Read More