Headlines

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात:फॉर्च्युनर आणि टेम्पोच्या धडकेत वाकडच्या युवा नेत्याचा मृत्यू, तर एक गंभीर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत पिंपरी-चिंचवडमधील वाकड एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात नेमका कसा घडला? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री…

Read More

Maharashtra Teacher Recruitment 2026; Pavitra Portal Job Vacancy

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने एक मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यात इयत्ता 1 ली ते 12वी साठी तब्बल 30 हजार 209 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. ही संपूर्ण पदभरती प्रक्रिया ‘पवित्र पोर्टल’द्वारे (Pavitra Porta . भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे मुद्दे. कोणत्या शाळांमध्ये भरती? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा आणि…

Read More

‘अदानी’ समुहाच्या ‘सीएनजी’ केंद्रासाठी दक्षतानगरात जागा:मंजुरीवरुन पावणेदोन तास ‘खल’; मतदानाने ठराव मंजूर‎

मनपाच्या सर्वसाधारण सभेत अदानी समूहाच्या ‘सीएनजी’ स्टेशनसाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर तब्बल पावणे दोन तास ‘खल’ झाला. प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट सभागृहासमोर विषय आणल्याचा आरोप करत विरोधी पक्षांसह सत्ताधारी शहर सुधार आघाडीतील नगरसेवकांनीही सुरुवातीला आक्षेप नोंदवला. अखेर मतदान घेण्यात आले व ४७ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने, तर २२ नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्याने…

Read More

एक रोप, एक सेल्फी अन् आजीवन शपथ; विद्यालयात हरित प्रवेशोत्सव:कृतीशील दृष्टिकोन निर्माण करणारे उपक्रम गरजेचे : कापसे‎

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी कृतीशील दृष्टिकोन निर्माण करणारे उपक्रम ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. डी. कापसे यांनी केले. राजूरा येथील माध्यमिक विद्यालय व खंडेराव देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयाने अकरावीच्या प्रवेशोत्सवानिमित्त “वृक्षारोपणाचा संकल्प – शिक्षणाचा शुभारंभ’ या संकल्पनेतून वृक्ष लावा… प्रवेश मिळवा! हा अभिनव उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचा…

Read More

कोंडी:भीमेच्या पुराचा पुळुज बंधाऱ्याला मोठा फटका; संपर्क तुटल्याने ग्रामस्थ संकटात‎, वीर धरणातून 15 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु;

भीमा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता ओसरले असले तरी, पुरामुळे झालेली हानी समोर येऊ लागली आहे. या पुराचा सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथील बंधाऱ्याला बसला आहे. बंधाऱ्याचा रस्ता पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर…

Read More

सटाण्यात नशामुक्त भारत अभियानांतर्गत शपथ:पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश, विद्यार्थी, सामाजिक संस्थांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सटाणा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी शहरात जनजागृती रॅली, पथनाट्य आणि सामूहिक शपथविधीचे आयोजन करण्यात आले. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला . शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत शालेय विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी…

Read More

विजेचा धक्का:गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उतरलेल्या मच्छीमाराचा मृत्यू, गंगापूर तालुक्यातील जुने कायगावची घटना‎

गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात मासेमारीचे जाळे काढण्यासाठी उतरलेल्या एका ६० वर्षीय मच्छीमाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष रंगिलदास बिरुटे (६०, रा. जुने कायगाव) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. नाशिक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पात्रात मोठी आवक होऊन पूरसदृश…

Read More

कन्नडला रिक्त पदांचे ग्रहण:पशुसंवर्धन कार्यालयाची दुरवस्था, संरक्षण भिंत नाही, पावसामुळे कार्यालयास गळती‎

कन्नड तालुक्यातील पशुधनाची काळजी घेणाऱ्या सहायक पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाची सध्या दुरवस्था झाली आहे. चाळीसगाव रस्त्यावर सुमारे तीन एकर प्रशस्त जागा उपलब्ध असतानाही या कार्यालयाचा कारभार अतिशय तोकड्या व जीर्ण इमारतीतून चालविला जात आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी छतातून पाणी गळत असून भिंतींना ओल आल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यातच संरक्षण भिंत नसल्याने याठिकाणी…

Read More

दिलासा:जनावरांचा अपघाती मृत्यू; 80 हजारांपर्यंत भरपाई- पंकजा मुंडे, गाय, म्हैस, शेळी-मेंढीसह 10 जनावरांचा समावेश

राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. “राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबवण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या रोगांमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. हवामानातील…

Read More

Maharashtra Caste Census Demand; Vijay Wadettiwar Leads Mandal Yatra

भारतात ‘जातनिहाय जनगणना’ हा विषय पुन्हा एकदा देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अत्यंत तीव्रतेने ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर, महाराष्ट्रात ओबीसी संघटना आणि राजकीय नेत्यांनी या प्रक्रियेला गती देण्याची म . या यात्रेच्या माध्यमातून केवळ जनगणनेची मागणीच केली जात नाही, तर दरवर्षी ओबीसी समाजाच्या विकास निधीत सुमारे 15 हजार कोटी…

Read More