Headlines

12 मेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग; कोणाला मिळणार तिकीट?:कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मोठी हालचाल सुरू झाली आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी…

Read More

‘जय भीम’ ही आधुनिक नव्या भारताच्या उभारणीची ऊर्जा- ॲड. यशोमती ठाकूर, क्रांतीपर्व महोत्सव, महिलांची उपस्थिती; बुद्ध-भीम गीतांनी दुमदुमला परिसर‎

जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची…

Read More

सुनेत्रा पवारांमध्ये मोठं नेतृत्व दडलेलं; देवेंद्र फडणवीसांचा ठाम दावा:म्हणाले – 35 वर्षे राजकारणात, नेत्याची क्षमता ओळखण्याचा अनुभव

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत मोठं विधान करत राजकीय वातावरण तापवलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेत बोलताना फडणवीस यांनी सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाहीत, तर राज्याला सक्षम नेतृत्व देण्याची ताकद त्यांच्यात असल्याचा…

Read More

प्रीतम मुंडेंचे राजकीय पुनरागमन; पक्षांतर्गतची मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरची धुरा; भाजपचा मास्टरस्ट्रोक

भाजपने माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणत त्यांना महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळापासून त्या राजकारणात कमी सक्रिय दिसत होत्या, मात्र आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा मैदानात…

Read More

644 पैकी 198 कर्मचारी संपावर:‘काम नाही, वेतन नाही’ सरकारचे धोरण लागू, सुधारित पेन्शन योजनेसाठी आग्रह; आराेग्य, जि.प.सह अन्य कर्मचाऱ्यांची पाठ‎

सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजाणी, रिक्त पदे, निवृत्तीचे वय वाढवणे यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. संपाची हाक सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिली आहे. संपात महसूल, पुरवठा, सहाय्यक दुय्यम निबंध, विभागाचे १९८ कर्मचारी सहभागी झाले. हा संप दीर्घकाळ सुरु राहिल्यास व अन्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाल्यास थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन शासकीय…

Read More

सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा; अतिक्रमणही हटवा‎:मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश, बेघर निवारा केंद्राची महापालिका आयुक्तांकडून पाहणी‎

शहरात जागोजागी नाल्यांमध्ये अडकलेला कचरा स्वच्छ करून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा. तसेच शहरातील मुख्य रस्ते चौकांसह अंतर्गत भागातही रस्त्यांवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर ते तातडीने हटवा अन्यथा कोणाचीही गय करणार नाही, असे कडक निर्देश मनपा . या संपूर्ण दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि अतिक्रमण…

Read More

आंधळगाव, भोसे योजनांना वारंवार निधी दिला तरी बंदच:प्रशासन करतंय काय?, आमदार समाधान आवताडे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला संताप‎

उन्हाची तीव्रता वाढत असून, गावोगावी पाणी टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील आंधळगाव व भोसे पाणीपुरवठा योजना सुरू करणे गरजेचे आहे मात्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मी काय करावे हे तरी एकदा मला सांगा? दुरुस्तीला निधी देऊन . यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती दीपाली ताड ,उपसभापती अर्जुन मल्लाळे, तहसीलदार मदन जाधव,गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख…

Read More

पायरपाडा ते भिकारसोंडा रस्त्याची चाळण:ग्रामस्थांचा मोर्चाचा इशारा, मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांची कसरत‎

साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास’ नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. “निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा…

Read More

निवृत्तीनंतर चहासाठीही पुरत नाही पेन्शन; शिक्षकांचा सरकारवर संताप:खुर्च्या रिकाम्या, शाळांना कुलूप अन् सरकारी कार्यालये ठप्प‎

आमदार आणि खासदारांनी एकदा शपथ घेतली की त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, मात्र ३०-३० वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ १५०० ते १८०० रुपये पेन्शन मिळतेय. वाढत्या महागाईत ही रक्कम चहापाण्यासाठीही पुरणार नाही, मग घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी…

Read More

टंचाई काळात कामात हलगर्जी नको, अन्यथा थेट कारवाई करू:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; अधिकारी,कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेची वाट न पाहता टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, यात कोणतीही दिरंगाई किंवा कामात शिथिलत . पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक…

Read More