पुण्यात 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा:धरणसाठा घटल्याने महापालिकेचा निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चिंता
पुणे शहरात १५ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने हा कठोर निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या साखळीत सध्या केवळ ५ अब्ज…