Headlines

29 जूनला धनु राशीत 'स्ट्रॉबेरी मून' दिसणार:टीपॉट नक्षत्रात पूर्ण चंद्र, महिनाभर दिसणार दुर्मिळ खगोलीय घटना

जून महिन्यात आकाशात अनेक दुर्मिळ खगोलीय घटना घडत आहेत. या घटना पाहण्यासाठी कोणत्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. नागरिक उघड्या डोळ्यांनी या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. खगोलशास्त्रज्ञांनी या महिन्यातील महत्त्वाच्या घटना अनुभवण्याचे आवाहन खगोलप्रेमींना केले आहे. या खगोलीय घटनांचा समारोप २९ जून रोजी ‘स्ट्रॉबेरी मून’ने होणार आहे. या खगोलीय प्रवासाची सुरुवात ९ जून रोजी झाली. सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील…

Read More

राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा:ठाकरे गटातील अनेक जण आमच्या संपर्कात, एकनाथ शिंदे योग्य वेळी ठरवतील – संजय शिरसाट

ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. या संभाव्य राजकीय भूकंपावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे सूचक विधान केले आहे. “आमच्या संपर्कात सध्या अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा…

Read More

पुण्यात दोन अपघातांत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू:येरवडा, लोणी काळभोर भागात चालकांविरोधात गुन्हा दाखल

पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटना येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौक आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडल्या. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला अपघात पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील गुंजन चित्रपटगृह चौकात घडला. प्रदीप भीमराव यादव (वय ७६, रा. अक्षय बंगला, सैनिकवाडी, वडगाव शेरी) हे सायकलवरून व्यायामासाठी…

Read More

सांगली मनपातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका:कामावर गैरहजर राहणे पडले महागात, 37 जणांचे निलंबन; आयुक्तांची कारवाई

विनापरवाना आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामावरून दीर्घकाळ गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांनी निलंबनाचा मोठा बडगा उगारला आहे. सलग ९० दिवसांपेक्षा जास्त काळ अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या विविध विभागांतील तब्बल ३७ कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, “नागरी सुविधांमध्ये कोणतीही…

Read More

Rohit Pawar Slams Govt Over Delayed AAIB Report

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवालावरून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर तसेच विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेला . “एक वर्षात अहवाल देणे बंधनकारक, तरीही अंतिम रिपोर्ट नाही” रोहित पवार यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अहमदाबाद…

Read More

मोदी यंत्रणेच्या बळावर आलेले पंतप्रधान:भारतीय जहाजावर हल्ला झाला तरी पंतप्रधान गप्प का?, शहांनी त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांचेच पक्ष फोडले- राऊत

अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले आहेत त्यांचा पक्ष फोडण्याचे काम अमित शहा यांनी केले हे कपट कारस्थान नाही तर काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विक्रम केला नाही. पंडित नेहरू हे 1947 पासून 16 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मंत्री…

Read More

Uttan Cannonball Found; NSG & Police Joint Operation Averts Disaster

मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरात मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला एक जिवंत आणि स्फोटकयुक्त जुना तोफगोळा (Cannonball) आढळून आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मीरा-भाईंदर पोलिस . स्थानिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन भागातील काही नागरिकांना जमिनीत एक संशयास्पद धातूची वस्तू दिसली. त्यानंतर त्यांनी…

Read More

पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ देशाला मागे नेणारा:'पनौती'चे राज्य जाऊन बळीराजाचे राज्य यावे- हर्षवर्धन सपकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ हा देशाला अत्यंत चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ म्हणून नोंदवला जाईल. त्यांच्या कार्यकाळात देशात कोणताही वास्तविक विकास झाला नाही, उलट देशावरील कर्ज वाढले आणि देश मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर निशाणा साधताना त्यांनी, पंतप्रधानांनी आपल्या चुका…

Read More

एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट दरे गावात:2 दिवसांच्या मुक्कामात नेमकं काय? विकासकामांचा आढावा, ग्रामस्थांशी संवाद, राजकीय हालचालींवरही नजर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा आटोपल्यानंतर थेट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी धाव घेतली आहे. मध्यरात्री दरेगावातील निवासस्थानी पोहोचले. शिंदे यांचा हा दोन दिवसांचा मुक्काम खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून शिंदे विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. त्यानंतर ते थेट दरेगावाकडे रवाना झाले….

Read More

“कौतुकी’च्या संवर्धनासाठी लोकचळवळ; नदी होणार प्रदूषणमुक्त:कौतुकी नदी स्वच्छता मोहिमेमुळे सोनईत भूजल पातळीत वाढ, सोनईकरांचा अनोखा उपक्रम‎

गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कौतुकी नदीच्या स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नदीपात्रातील गाळ काढणे, . सोनईतील रामझिरा मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, मारुती मंदिर परिसर, दरंदले अमरधाम परिसर, लांडेवाडी रोड परिसरातील दरंदले वस्ती आदी भागांमध्ये स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात…

Read More