Headlines

श्रीकृष्ण मंदिरात लीळाचरित्रावर निरुपण:उद्यापासून 9 ऑगस्टपर्यंत दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा करणार प्रवचन

अमरावती येथील माताखिडकी स्थित द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात गुरुवार, ३० जुलैपासून लीळाचरित्र निरुपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प. पु. श्री दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा महानुभाव हे निरुपण करणार आहेत. महानुभाव वासनिक सेवा मंडळ आणि श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अगम्य लीळांवर आधारित हे निरुपण दररोज…

Read More

Maharashtra Shepherd Welfare Policy Committee Formation; Chandrashekhar Bavankule

राज्यातील मेंढपाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मेंढपाळांना चराईसाठी आवश्यक कुरणे उपलब्ध करून देणे, चराई पासची व्यवस्था, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि विनाकारण दाखल झालेले गुन्ह . या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, पशुसंवर्धन…

Read More

पुण्यात 8 ऑगस्टला आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा:अनुसूचित जातींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजन, जातनिहाय जनगणना करण्याचीही मागणी

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा नियोजन समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता मंगळवार पेठेतील जुना बाजार चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. अनुसूचित जातींच्या…

Read More

Maharashtra Weather Forecast: Heavy Rain Alert Across State

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधा . या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान…

Read More

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण:कोर्ट SIT च्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीत मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नुकतीच महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सादर केलेला शासकीय ठराव कोर्टाने पुन्हा एकदा अमान्य केला आहे. “या प्रकरणात कायदा करण्याची गरज नसून शासकीय ठरावावरच काम चालेल,” ही सरकारची भूमिका याचिकाकर्त्यांचे वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

Read More

एमएचटी-सीईटी गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करा:अभाविपची राज्य सरकारकडे मागणी; विद्यार्थी संभ्रमात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. कथित पेपरफुटी, पर्सेंटाइलबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि काही क्लासेसशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे अभाविपने म्हटले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार,…

Read More

Dharashiv Farmers Protest Loan Waiver Scheme Controversy

राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ सुरू असल्याचा दावा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात कर्जमाफीच्या याद . पासबुक दाखवून मांडली आपबिती; ८० टक्के याद्यांमध्ये तफावत गंधोरा गावातील २३३ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीत पात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी तब्बल…

Read More

"धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला, विरोधकांमुळे नाही":नीट पेपरफुटीवरून श्रीकांत शिंदेंचे विधान; कोचिंग क्लासेसच्या फिसवर नियंत्रणाचीही मागणी

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत बोलताना शिक्षण क्षेत्रातील माफियांना रोखण्यासाठी आणलेल्या नव्या कठोर विधेयकाचे जोरदार स्वागत केले आहे. ‘पेपरफुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त होते’, असे सांगत त्यांनी परीक्षा पद्धतीत बदल करून ती अधिक लवचिक करण्याची आणि कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण आणण्याची महत्त्वपूर्ण…

Read More

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभास उत्साहात:विद्यार्थ्यांच्या सेवाकार्यामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात येईल आशेचा किरण – राज्यपाल वर्मा

विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सेवा कार्यामुळेच रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण येईल असे प्रातिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षेत संपन्न झाला. या समारंभास राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ…

Read More

पिंपरी-चिंचवडसाठी HCMTR, E-RTS प्रकल्पाला गती:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तातडीने अंमलबजावणीचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रायोगिक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. पुणे आणि…

Read More