Headlines

शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन:रायगडावरून संभाजीराजेंची भावनिक साद, 352 व्या सोहळ्यात मानाचा मुजरा

रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच रायगडावर पार पडला होता….

Read More

विद्यार्थी वाहतूक यंदा सुकर, मागील वर्षीच्या तुलनेत 216 बसेसची वाढ:यंदाच्या वर्षी 1200 स्कूल बस गाड्यांना मिळाला परवाना‎

जिल्ह्यासह तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वेळेत स्कूलला पोहोचण्यासाठी मागील वर्षी ९८४ स्कूलबस गाड्यांनी परवाना घेतला होता. तर यंदाच्या वर्षी १२०० स्कूल बस गाड्यांनी परवाना घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २१६ स्कूल बस संख्येत वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र मोटार कर अधिनियमानुसार खाजगी वाहनाकरिता २५०० रुपये प्रतिआसन प्रतिवर्ष इतका आहे, तर शाळेच्या मालकीची अथवा शाळेने…

Read More

विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावर!:आमचे उमेदवार विकले गेले, भाजपच्या नगरसेवकांनीही पैसे मागितले; वडेट्टीवारांचा आरोप

विधान परिषद निवडणुकीसाठी आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. अनेक वेळेस बिनविरोध निवडणूक झाल्यात नाही झाल्या असे काही नाही. भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा पैसे मागितले आहेत, ते पैसे देणार कुठून? हा धंदा झालेला आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचे झाले…

Read More

भाजप सांगतो म्हणून देशातील विरोधी पक्ष संपणार नाही:नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे- संजय राऊत

भाजप सांगतो म्हणून काही देशातील विरोधी पक्ष संपणार नाही. काही दिवसांनी लोकं सत्ताधाऱ्यांच्या मागे चपला घेऊन धावतील. त्यावेळी यांनाच वाटेल की जमीनीने आपल्याला सामावून घ्यावे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर इंडिआ आघाडीच्या बैठकीला सर्वच पक्षाचे नेते हजर राहणार आहेत, काही जण ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले…

Read More

"सचिन उर्फ येडा''ची टीप दिल्याचा‎ संशय; मित्रांकडूनच तेजसचा खून:यवतमाळ‎ जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ; पाच महिन्यांत 30 खून अन् 47 खुनाचे प्रयत्न‎

शहरातील जामनकर नगर परिसरात ‎‎गुरुवारी दुपारी घडलेल्या तेजस ‎‎गायकवाड या तरुणाच्या ‎हत्याकांडाचा थरारक खुलासा ‎‎पोलिसांनी केला आहे. केवळ ‎‎संशयावरून मित्रांनीच मित्राचा ‎घरात घुसून निर्घृण खून केल्याची ‎‎धक्कादायक माहिती समोर आली ‎‎आहे. “सचिन उर्फ येडा” राठोड‎ याची टीप मारेकऱ्याला दिल्याचा‎ संशय आरोपींना होता. याच रागातून‎ हा थरकाप उडवणारा “गेम”‎ झाल्याचे उघड झाले आहे. या ‎घटनेमुळे यवतमाळ…

Read More

Matru Shakti procession on the occasion of Ahilyadevi Holkar Jayanti; Study class concluded

विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने शहरातील महेश भवन, जुना आरटीओ रोड येथे २८ ते ३१ मे या कालावधीत मातृशक्ती आयामचा प्रांतीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गात विदर्भ प्रांतातील २६ जिल्ह्यांमधून सुमारे २०० महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग . मलकापूर ग्रामपंचायत परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा बसेरा कॉलनीमार्गे गायत्री बालिकाश्रमपर्यंत काढण्यात आली. गायत्री बालिकाश्रम…

Read More

वस्त्रोद्योगांसाठी आता भूखंडाचे थेट वितरण:टेक्स्टाइल पार्क, ई-निविदेऐवजी भूखंड देण्याचा निर्णय, मिलापमध्ये नव्या प्रवर्गाचा समावेश‎

अमरावती पंचतारांकीत एमआयडीसीतील पी.एम.मित्रा टेक्स्टाइल पार्कमध्ये वस्त्रोद्योगांसाठी आता थेट पद्धतीने भूखंड वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. आधी ई-निविदेद्वारे भूखंडांचे वितरण केले जायचे. आता ही पद्धत बंद केली आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला गती देण्यासोबतच रोजगारांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पी.एम.मित्रा टेक्स्टाइल पार्कमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रति चौरस मीटर जागेचे मुल्य…

Read More

पालखी मार्ग व तळांवरील सुविधेत गतवर्षीपेक्षा वाढ:जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची माहिती, प्रमुखांनी सुचविलेली 80टक्के आवश्यक कामे पूर्णत्वाकडे

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि. २५ जुलै रोजी होणार असून, आषाढी यात्रेसाठी पूर्वीच पालखी मार्ग, तळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्तांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या. यातील ८० टक्के कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. पाल . यात्रेच्या पूर्वतयारीबाबत दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुख यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली…

Read More

साल्हेर किल्ला परिसरात 100 वृक्षांचे रोपण:पोलिस व वन विभागाचा उपक्रम, 500 किलो कचऱ्याचे संकलन‎

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साल्हेर येथे वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सुमारे ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ऐतिहासिक वारसा जतनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमास मालेगावचे सहाय्यक पोलिस…

Read More

विधान परिषद निवडणूक:नाशिकमध्ये भाजप तर जळगावात शिंदेसेनेचे बंड थंड होईना, माघार घेणाऱ्या दोघांची काँग्रेसकडून हकालपट्टी

विधान परिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश आले. मात्र, नाशिक आणि जळगाव येथे महायुतीतील तीन पक्षांमध्ये कुरघोड्या सुरूच असल्याचे दिसते. ४ जून ही अर्ज परत घेण्याची मुदत होती. त्या मुदतीत ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही. त्यांनी मतदानापूर्वी म्हणजे १८ जूनच्या आधी किमान अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा, असा प्रयत्न महायुतीचे दुसऱ्या फळीतील…

Read More