डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली
डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link
डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link
गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत जाहीर निषेध नोंदवला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमजीएम युनिव्हर्सिटीतील चिंतनगाह येथे दुपारी 4 वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे” असा ठाम…
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रतिपादन केले की, पुण्याची ओळख ‘पेन्शनर्स पॅराडाईज’ अशी असली तरी, संस्कृती, इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या शहराने देशात स्वतःचे स्वतंत्र वैशिष्ट्य जपले आहे. नियोजनबद्ध विकास, रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि उद्योगांच्या विस्तारामुळे पुणे आज आयटी, शिक्षण, वैद्यकीय आणि स्टार्टअप क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे. शहराच्या या जडणघडणीत बिल्डर्स…
पुण्यात २८ एप्रिल २०२६ रोजी ‘अटक विजय दिवस’ अर्थात ‘मराठा साम्राज्य दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. मराठा योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी हा सोहळा शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत पार पडेल. २८ एप्रिल १७५८ रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तीरावरील ‘अटक’ किल्ला जिंकून मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा अटकेपार फडकवला होता. या ऐतिहासिक घटनेचे…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणीचे ‘मोठी अधिकारी’ होण्याचे स्वप्न या अपघातामुळे कायमचे अधुरे राहिले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा…
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे….
सातारा शहराजवळील कोडोली परिसरात बहिणीच्या घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बहिणीने स्वत:च्या भावाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून दि. २३ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने फिर्यादीच्या बॅगेतून घराची…
“एल निनो’च्या प्रभावामुळे दि. १० मेपर्यंत शहरासह महाराष्ट्रातील तापमान वाढत जाणार असून, त्यानंतर तापमान हळूहळू कमी होणार आहे. तसेच आणि यंदा शहरात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडेल, असा अंदाज येथील हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांनी वर् . “एल निनो’ला दि. २५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. “एल निनो’च्या काळात दररोज तापमात काही प्रमाणात…
वारकरी संप्रदायाला विकसित करून धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी अवतरित झालेल्या संतांची देशात मोठी परंपरा आहे. या परंपरेतील वै. संत श्रीराम महाराज यांचा शताब्दी कीर्तन सोहळा या पवित्र भूमीत होत असून ही भूमी सर्वार्थाने पवित्र क्षेत्र आहे. समोरच्या नदीमुळे हे तीर्थ आहे. स्वयंभू महादेव मंदिरामुळे हा परिसर तीर्थक्षेत्र झाला आहे. या पवित्र जागेवर महाराजांचा शताब्दी कीर्तन…