Headlines

सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत वाढली:धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर शशिकांत शिंदेंची टीका, म्हणाले- ही कसली शिवभक्ती?

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर राष्ट्रवादी…

Read More

नमाज पठण स्पर्धा हेच तुमचे हिंदुत्व का?:उबाठाचे हिंदुत्व बेगडी, सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकले, मोदी थकले नाहीत, अडीच वर्षे सुट्या घेणारे थकले- नवनाथ बन

साधू संत, बागेश्वर बाबा यांचे हिंदूत्व नाही असे मुक्ताफळे संजय राऊत उधळत आहेत. राऊतांच्या हिंदूत्वाची व्याख्या काय आहे? याकूब मेमन कबर सुशोभीकरण, नमाज पठण स्पर्धा, जबान बाळासाहेब ठाकरे उल्लेख करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? तुम्ही साधू संताचा अपमान करत आहात, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर 'सह्याद्री' आक्रमक:'आम्हाला शिवराय शिकवू नका', अंबादास दानवे आणि अमोल कोल्हेंचा घणाघात

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे…

Read More

गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार असूनही पक्ष वाढीसाठी शून्य काम, शिंदेंनी बिचकुलेंना संधी द्यावी- तृप्ती देसाई

एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काहीही काम केलेले नाही, महिलांसाठी काही काम केले नाही. त्या ज्या भागात राहतात त्या भागात त्यांना साधा एक नगरसेवक निवडून आणता आलेला नाही, पक्ष संघटना न वाढवणाऱ्या व्यक्तीलाच संधी द्यायची असेल तर अभिजीत बिचकुले यांना संधी द्यावी, असे तृप्ती देसाई…

Read More

उबाठाच्या बैठकीला नेत्यांची दांडी, लवकरच मोठी फूट पडणार:महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोललीच पाहिजे- संजय शिरसाट

उबाठाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण गैरहजर राहतात कारण त्यांचे मन तिथे रमत नाही. यामागे निश्चित काहीतरी घडामोडी असतील नाही तर उबाठामध्ये जे जात आहे त्यांना जाऊ द्या असे म्हटले नसते, म्हणून असा अंदाज लावायला काही हरकत नाही की उबाठामध्ये लवकरच फुट पडेल असे दिसतंय, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. परंतु पक्षातंर्गत संघर्षाला कोण…

Read More

हिंगोली पोलिसांचा मोठा निर्णय:सर्वाधिक अपघात होणाऱ्या 'प्राइम टाइम'मध्ये जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर होणार नाकाबंदी!

हिंगोली जिल्ह्यात मागील चार वर्षात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चार वर्षात 679 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बहुतांश अपघात हेल्मेट नसल्याने झाले आहेत. या शिवाय सायंकाळच्या वेळेतच बहुतांश अपघात झाल्याने आता सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत नाकाबंदी केली जाणार आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहने हळू चालवली जावीत यासाठी बॅरीकेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

सांस्कृतिक केंद्रात 107 ते 132 कार्यक्रम; 75% पदे रिक्त:3 वर्षांत 30 कोटी खर्च, तरी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नाही

नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा कारभार मोठ्या विसंगतीतून सुरू असल्याचे माहिती अधिकारातून (RTI) उघड झाले आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शेकडो कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रातील एकूण 33 पैकी तब्बल 25 पदे रिक्त आहेत. केंद्रात दरवर्षी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केले जातात. 2023-24 मध्ये 107, 2024-25…

Read More

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. भोंदूला एवढीच…

Read More

भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद दिली जाईल आणि पक्षाची बांधणी मजबूत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला ओबीसी कल्याण मंत्री…

Read More

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती

महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल. सध्या महावितरणकडून पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी राज्यभरात देखभाल व दुरुस्तीची…

Read More