Headlines

नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी करा; जयंत पाटलांनी सरकारला सुनावलं:2 हजार हमीभावासह मोठ्या अनुदानाची मागणी

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, बाजारात कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. कांद्याला किमान 2 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा आणि सध्याच्या नुकसानीची…

Read More

श्री गुरुदेव सेवाश्रमात सुसंस्कार शिबिरास प्रारंभ‎:10 ते 24 तारखेदरम्यान दररोज तबला, खंजेरी वादनासह गायन व योगासनाचे धडे‎

पातूर दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेला सुटी लागल्यानंतर पातूर येथील श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमात बाल सुसंस्कार शिबिराचे १० ते २४ मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन आश्रमाचे विश्वस्त मंडळ व गुरुदेवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी शिबिराची मुहूर्तमेढ स्वर्गीय गुरुवर्य रामरावजी तीमांडे महाराज व आश्रमाच्या संस्थापक संचालिका स्व. लीलाबाई उगले यांनी…

Read More

नागपूर – वर्ध्यात उष्णतेचा यलो अलर्ट:सकाळी ११ ते ४.३० पर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई, शाळांना सूचना

हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी १६ ते १८ मे दरम्यान ‘हीट वेव्ह’चा यलो अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष आढावा बैठक झाली. या बैठकीत…

Read More

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम अन् बलिदानाचा जागर:छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी‎

स्थानिक छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण क . कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करत जिजाऊ वंदनेद्वारे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. उपस्थितांनी…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात:एलपीजी टँकरवर कार आदळली, महिलेचा जागीच मृत्यू; दोन चिमुकल्यांसह तिघे जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. नातुनगर धरण परिसरात भरधाव वेगातील झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला….

Read More

Sangram Bhandares Strong Statement on Hindu Unity & Traitors

तुम्ही इतिहास बघा आपल्याला जो दगा झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. आज आम्ही लँड जिहाद, लव्ह जिहाद, वोट जिहादच्या विरोधात लढतो आहोत पण दु:ख होते ज्यावेळी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी हिंदूच आडवा येतो. तेव्हा नाईलाज असतो. एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्य . संग्राम भंडारे पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला औरंग्याजा ठोकण्यात मजा आहे. अफजुल्याला फाडण्यात मजा…

Read More

सवना येथील ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित:घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी घेतली होती अडीच हजाराची लाच

सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलेल्या ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यास अवघ्या चोविस तासात तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी ता. 14 सायंकाळी काढले आहेत. सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला मंजूर झालेल्या…

Read More

11वर्षापूर्वी सोलापुरात भूमिपूजन केलेले उड्डाणपूल का झाले नाहीत?- दिव्य मराठी:गडकरी- मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जागाच दिली नाही; तर काय हवेत उड्डाणपूल

सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन हे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. मात्र भूमिपूजन होऊन 11 वर्षे लोटली तरी काम सुरू झालेले नाही. मोहोळ ते वळसंग हा 740 कोटींचा नवीन महामार्ग बांधण्यात येत आहे. त्यासाठी खासदार प्रणिती शिदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात श्रेयाची लढाई…

Read More

नेत्यांसाठी कठोर नियम; 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास खुर्ची धोक्यात:पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत एकच नियम; उज्ज्वल निकमांची माहिती

देशातील राजकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवणारा कायदा आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. कोणताही लोकप्रतिनिधी, मग तो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, जर तो सलग 30 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिला, तर त्याला संबंधित पदावर कायम राहता येणार नाही, असा कायदा करण्याचा विचार…

Read More

हिंगोलीत घर कुलूपबंद पाहून चोरट्यांचा डल्ला:वरुड समंद गावामध्ये घर फोडून 2 लाखांचा ऐवज पळविला, नर्सी नामदेव पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

सेनगाव तालुक्यातील वरुड समंद येथे गावात विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. नर्सी नामदेव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावामध्ये गुरुवारी ता. 14 सायंकाळी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More