Headlines

दौंड दुहेरी हत्याकांड: आरोपीला जन्मठेप, बालसाक्षीची साक्ष महत्त्वाची:सहा वर्षांपूर्वीच्या खुटबाव घटनेत बारामती न्यायालयाने निकाल दिला

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव येथे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडात बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त, पोलिसांना खोटी ओळख सांगून माहिती लपविल्याप्रकरणी त्याला कलम १७६ व १७७ अंतर्गत…

Read More

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची 74 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी अटकेची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची 74 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड भागात राहणाऱ्या 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवले आणि तक्रारदाराच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाल्याचे सांगितले. अटकेची कारवाई…

Read More

उबाठाने 25 वर्षांच्या कारभारात एका कंत्राटदारावरही कारवाई केली का?:आम्ही कारवाई करतो, महाविकास आघाडीप्रमाणे पाठीशी घालत नाही– नवनाथ बन

ठाकरे गटाने 25 वर्षांच्या मुंबई महापालिका सत्ताकाळात एका तरी कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे उदाहरण द्यावे. महायुती सरकारच्या काळात महापौर, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतात, तेथे अधिकाऱ्यांचे निलंबन आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मुंबईकरांचे जीवन सुरळीत ठेवणे ही आमची जबाबदारी असून चुका लपविण्याऐवजी त्यावर…

Read More

अण्णा हजारेंचे 5 जुलैचे उपोषण स्थगित:माहिती अधिकारातील बदलांना सरकारच्या स्थगितीनंतर निर्णय

माहिती अधिकार कायद्यातील (RTI) प्रस्तावित बदलांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले ५ जुलैचे नियोजित उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारने माहिती अधिकार नियमातील वादग्रस्त बदलांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर हे उपोषण जरी स्थगित झाले असले, तरी अण्णा हजारे आपल्या मागण्यांवर…

Read More

बीडमध्ये दुग्धजन्य पदार्थांत धक्कादायक भेसळ!:खवा आणि पनीरमध्ये आढळून आले कर्करोगजन्य 'सॅफोलाइट' रसायन; FDA ची मोठी कारवाई

दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक अन्न भेसळीचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण राज्यात “सेफ फूड, सेफ महाराष्ट्र” ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथे अधिकाऱ्यांनी धडक…

Read More

7 Accused Arrested; Online Exam Prep

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) पेपरफुटी प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांना आणखी मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात गुरुवारी आणखी तीन आरोपींना बिहार आणि हरियाणामधून अटक करण्यात आली. याआधी एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे आ . बिहार आणि हरियाणातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास राज्याबाहेर पोहोचला असून, पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर…

Read More

दौंडमध्ये क्रूरतेचा कळस:जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाताचा बनाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील खामगाव येथे अमानुष घटना उघडकीस आली आहे. एका 23 वर्षीय परप्रांतीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याचा मृतदेह कारच्या डिकीत टाकून वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक नेहमीचा रस्ते अपघात असल्याचा बनाव आरोपींनी रचला होता, मात्र यवत पोलिसांच्या सखोल तपासामुळे आरोपींचा हा डाव पुरता फसला असून पोलिसांनी…

Read More

माणसं मेल्यावर सरकार दात काढून निर्लज्जपणे हसतेय:104 टक्के नालेसफाईचा दावा फोल, मुंबई तुंबली अन् कमिशन कोणाचे? संजय राऊतांचा सवाल

मुंबई भाजप अध्यक्षांनी या मृत्यूंची निर्लज्जपणे थट्टा उडवली आहे. ‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील नेत्याची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. सरकारने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळेच या दोघांना…

Read More

‘गुजरातकडून महाराष्ट्राची लूट’ सत्ताधारी आमदारांचा हल्लाबोल:बोगस बियाणे, शाळांच्या मनमानीवरून खडाजंगी

राज्यातील शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, खासगी शाळांची मनमानी आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी बोगस बियाणे व खतांची टंचाई या मुद्द्यांवरून गुरुवारी विधान परिषदेत गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी मंत्र्यांना धारेवर धरल्याने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, गुजरातकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उघड लूट चालली आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. पुण्यासह राज्यातील…

Read More

मुंब्र्यात हृदयद्रावक घटना:साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे….

Read More