Headlines

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा निराला बाजारात भररस्त्यात केला विनयभंग:संभाजीनगरमध्ये शिकत असलेल्या तरुणीने बोलणे बंद केल्यामुळे कृत्य

प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून बुलडाण्याहून आलेल्या एका युवकाने तरुणीचा पाठलाग करत विनयभंग केला. निराला बाजार, नागेश्वरवाडी परिसरात घडलेल्या या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात आरोपी महेंद्र राजेंद्र झिने (२७, रा. जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात . आरोपी आणि संबंधित तरुणी यांची यापूर्वी चांगली ओळख होती. एप्रिल २०२६ मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, युवकाची वागणूक योग्य…

Read More

लग्न पंगतीसाठी एफडीएची परवानगी बंधनकारक:शात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये कठाेर नियमावली लागू; केटरर्स परवानाधारकच हवा

लग्नाची पंगत तसेच गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अथवा रमजानसारख्या सण-उत्सवांत होणारे महाप्रसाद, लंगर, अन्नछत्र किंवा इफ्तार मेजवानीतून भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात अत्यं . त्यानुसार राज्यात कोणत्याही प्रकारच्या सामूहिक अन्नवाटप करताना किमान ७ दिवस अगोदर स्थानिक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे (पदनिर्देशित अधिकारी) विहित नमुन्यात पूर्वसूचना देऊन परवानगी…

Read More

अजितदादांच्या अपघाताचे आता राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक असल्याचे सांगत, या दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा अप्रत्यक्ष रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे…

Read More

निकृष्ट जेवणावरून खडे बोल:आदिवासी मंत्र्यांच्या मुलांना आश्रमशाळेचे सडके जेवण खाऊ घाला- अभिजीत दिपके

आदिवासी मुलांना आश्रमशाळेत सेंट्रल किचनचे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. मंत्री-संत्र्यांची पोरे फाईव्ह स्टार जेवण जेवतात. मात्र जनावर देखील खाणार नाही असे निकृष्ट जेवण आदिवासी मुलांना दिले जाते. सेंट्रल किचनचे हे जेवण मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व त्यांच्या मुलांना खाऊ घाला, असा जोरदार घणाघात कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी सरकारवर केला. बारा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे…

Read More

अजित पवार अपघाताचे राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाल्या- दुःख आम्हालाच जास्त

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे….

Read More

अमरावती विद्यापीठातील मेसमध्ये अस्वच्छता, निकृष्ट अन्न आणि दारूच्या बाटल्या:अभाविपने प्रशासनाचा निषेध करत कुलगुरूंना निवेदन दिले; कारवाईची मागणी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आंदोलन केले. विद्यापीठाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्यानेही विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अभाविपच्या महानगर शाखेने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Read More

नांदगाव खंडेश्वरच्या वाघोडा गावात 22 दात्यांनी रक्तदान केले:सामाजिक बांधिलकी जपली; छोट्या गावातून दिला रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावात युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत झालेल्या या शिबिरात २२ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाला नागरिक आणि युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि गावातील नागरिकांनी…

Read More

पालकांना बोलावल्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या!:तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले, सातारच्या वाय.सी कॉलेजच्या वस्तीगृहातील घटना

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या (अर्थात वाय. सी कॉलेज) विद्यार्थी वस्ती ग्रहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थी आत्महत्या केल्याच्या घटनेने सातारा शहरात खळबळ उडाली आहे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना काल रात्री घडलेली आहे आज अभावीपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनी…

Read More

समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी 'गेम चेंजर':एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, हामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष 'टास्क फोर्स'ची नियुक्ती

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मुंबईत देखील काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येईल याचं नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारा…

Read More

73 कोटींच्या बँक फसवणुकीतील मुख्य आरोपी अटकेत:नागपूर रेल्वे स्थानकातून 'ईओडब्ल्यू'ने केली कारवाई; बनावट कागदपत्रांनी उचलले होते कृषी कर्ज

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांच्या बँक फसवणुकीतील मुख्य आरोपी सचिन खुशाल कारेमोरे (वय ४०, रा. नेरी, जि. भंडारा) याला अटक केली आहे. त्याने भारतीय स्टेट बँकेच्या मौदा आणि रामटेक शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे कृषी कर्ज उचलले होते. आरोपी नागपूर रेल्वे स्थानकातून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना…

Read More