Headlines

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या:पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तिकडे परांजपे पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उभयंतांत कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांची कथित नाराजी व पक्षाशी संबंधित इतर काही मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच सत्ताधारी…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष:समता परिषदेचा ‘समता चित्ररथ’ नागपुरात दाखल; संविधान चौकात नागरिकांची मोठी गर्दी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेला विशेष ‘समता चित्ररथ’ शनिवारी (16 मे) नागपूर शहरात दाखल झाला. रविवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा चित्ररथ संविधान चौकात नागरिकांच्या दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरप्रेमी नागरिकांनी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि…

Read More

ओला, उबर, रॅपिडोचे अ‍ॅप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती:राज्य सरकारने कायदेशीर पेचामुळे 24 तासांतच आपला निर्णय बदलला

महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यात बेकायदा सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर आळा घालण्यासाठी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याच्या आपल्या आदेशाला अवघ्या 24 तासांतच स्थगिती दिली आहे. सरकार आता या कंपन्यांचे कॅब व ऑटो सेवा विस्कळीत न करता केवळ बेकायदा बाईक टॅक्सी सेवा कशी बंद करायची? या मुद्यावर…

Read More

सोलापुरात समर्थ सहकारी बँकेची नोंदणी वाचवण्याचा आटापिटा:आरबीआयचे निर्बंध कायम तरीही सहकार घेणार ‘समर्थ’ निवडणूक

आर्थिक घरघर लागलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध कायम असतानाही गेल्या आठ महिन्यांत सहकार विभागाने संचालक मंडळावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट बँकेची नोंदणी वाचवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकेला प्रारूप मतदार याद्या सादर करण्याचे पत्र दिले. पुढे जाऊन निवडणुकीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगीही मिळवली. एनपीएचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने 8 ऑक्टोबर…

Read More

नीट पेपरफुटीच्या चौकशीचा आवाका वाढणार:नाशिक येथील बडे क्लासचालक CBI च्या रडारवर; पेपरफुटीत 'टेलिग्राम'चा प्रभावी वापर

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुभम खैरनार नामक तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर आता येथील अनेक मोठे मासे सीबीआयच्या रडारवर आलेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित क्लासचालकांचाही समावेश आहे. शुभमनंतर या सर्वांची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याची माहिती असल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची…

Read More

कृष्णांची छापेमारी, 3 टेम्पो गुटखा जप्त‎:पदभार घेताच बार्शीत गोदामावर छापा; अन्न व औषधाचे पथक न आल्याने गुन्हा नोंद नाही‎

बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतल्यानंतर आयपीएस अंजना कृष्णा यांनी शनिवारी (दि. १६) बार्शी शहर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बालाजी कॉलनीमधील एका बड्या विक्रेत्याच्या अवैध गुटखा साठा केलेल्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत लाखो रुपयांचा तब्बल तीन टेम्पोहून अधिक अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई आयपीएस कृष्णा यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली….

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते….

Read More

लोकरंगद्वारा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा:अभिनेता बनण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज, भारत गणेशपुरे; उद्घाटनाला मान्यवर उपस्थित‎

लोकरंग द्वारा आयोजित तीन दिवशीय अभिनय तथा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला.‎ १७ मेपर्यंत चालणाऱ्या या नाट्य‎तथा अभिनय प्रशिक्षण शिबिराचे‎आयोजन करण्यात आले असून‎.भारत गणेशपुरे आणि अंकुरजी‎वाढवे हे दोन प्रसिद्ध अभिनेते‎नाट्य प्रशिक्षणाचे धडे या‎शिबिरामध्ये सर्वांना देत आहेत. ‎जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी या‎नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभाग‎नोंदविला असून उद्घाटन‎समारंभा नंतर लगेच या शिबिराचा‎प्रारंभ झाला. सुरुवातीला सर्वांचा‎परिचय करून घेत दोन्ही‎अभिनेत्यांनी प्रशिक्षण…

Read More

महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनणे काळाची गरज:प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे मत‎

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसवण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी महिलांना दुर्गा बनणे काळाची गरज आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, भ्रमणध्वनीच्या अति वापरापासून स्वतः आणि आपल्या पाल्यांना देखील दूर ठेवा. अनोळखी व्यक्तीला सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख…

Read More