विद्यार्थ्यांनी नियोजन अन् ध्येय निश्चित करत गरुडभरारी घ्यावी:महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी जीवनाचा "टर्निंग पॉइंट'', विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. अचूक नियोजन केल्यास कोणत्याही शाखेचा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. आपली ध्येय निश्चित करून गरुडासारखी उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन बाबासाहेब कावले यांनी केले. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकरावी प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा…