Headlines

मुंबईच्या लोकलमध्ये एकटी तरुणी पाहून हल्ला:गळा दाबण्याचा प्रयत्न, डोळ्यांत बोटे घालून धाडसी प्रतिकार; हल्लेखोर फरार

डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेच्या महिला डब्यात 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अज्ञात इसमाने हल्ला करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, संकटाच्या प्रसंगी तरुणीने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे 5 वाजून 17 मिनिटांनी डहाणू रेल्वे स्थानकातून डहाणू-बोरिवली मेमू…

Read More

सरकारने जरांगे पाटलांच्या 90% मागण्या पूर्ण केल्या!:गिरीश महाजन यांचे मोठे विधान; कुंभमेळा व अजितदादांच्या अपघातावरही भाष्य

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास 90टक्के मागण्या शासनाने पूर्ण केल्या आहेत, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित जलसंधारण मंत्र्यांच्या ‘जलमंथन’ परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनासह तापी मेगा…

Read More

गणेशोत्सवावर आक्षेपार्ह वक्तव्ये: विद्याधर बापट यांच्याविरोधात तक्रार:धार्मिक भावना दुखावल्याचा अन् समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात वाद निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांच्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार करणाऱ्या नरेंद्र पंडितराव पाटील यांनी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे ही तक्रार दिली आहे. पाटील यांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील संबंधित कलमांनुसार…

Read More

राऊतांना उबाठाचे प्रतिपक्षप्रमुख नाही तर पक्षप्रमुख व्हायचंय:ठाकरेंचे 13 ते 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, नवनाथ बन यांचा दावा

उबाठाचे 13 ते 14 आमदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जायला तयार झाले आहेत, राऊतांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर उद्या उठून पुन्हा बोंब मारतील की आमचे खासदार, आमदार आणि नगरसेवक पळवले, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठाला लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या…

Read More

Supriya Sule Targets Government Over Ajit Pawar Accident Probe In Thane

“एका महाविद्यालयातून केवळ फोटो हटवला म्हणून अमित ठाकरे यांच्यावर अवघ्या दोन तासांत गुन्हा (FIR) दाखल होतो. मात्र, सत्तेत बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा इतका मोठा भीषण विमान अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो, तरीही सरकार साधा गुन्हा नोंदवत नाही. हा कुठला न् . माझा भाऊ गेला, पण सरकारमधील 40 आमदारांचे संशयास्पद मौन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर…

Read More

Sharad Pawar Pune Press Conference; Maratha Reservation & Shiv Sena Case

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित . पक्ष-चिन्ह निकालावर निकालाआधी बोलणे अयोग्य सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीवर विचारले असता शरद पवार…

Read More

सिव्हिलमध्ये रुग्णांवर वॉर्डबाहेरील व्हरांड्यात उपचार:डास-उकाड्यामुळे रुग्ण, नातेवाइक त्रस्त; गंभीर रुग्ण ऑक्सिजनची सुविधा असलेल्या वाॅर्डात

छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील बी-ब्लॉकच्या तिसऱ्या मजल्यावरील सर्जरी वॉर्डमध्ये डागडुजी सुरू असल्याने रुग्णांना वॉर्डाबाहेरील जागेत ठेवण्यात आले आहे. तेथेच उपचार सुरू असल्याने रात्री डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवसा-रात्री उकाड्याचा त् . गेल्या काही दिवसांपासून वॉर्डमध्ये नवीन फरशीकरणासह अन्य डागडुजीचे काम सुरू आहे. काम सुरू झाल्यानंतर आतील रुग्णांना बाहेरील जागेत हलवण्यात आले. त्यामुळे उपचारासाठी दाखल…

Read More

कृषी विभागाचा आकृतिबंध मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच फुटला:मंडळ कृषी आणि उपविभागीय कृषी कार्यालये हाेणार बंद; अनावश्यक अतांत्रिक पदांमध्ये केली वाढ

शेतकरी आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरणारी मंडळ कृषी कार्यालये आणि उपविभागीय कृषी कार्यालये यांना टाळे ठोकण्यात येणार आहे. कृषी विभागाने तयार केलेला हा नवा आकृतिबंध मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच बाहेर आला आहे. यामध्ये फील्डवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून कार्यालयातील अतांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या नवीन आकृतिबंधानुसार, कृषी विभागाच्या सर्वच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आता अवघड…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस:बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत 'बंद'

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दशरथ रायकर…

Read More

विदर्भस्तरावरील दहीहंडी युवा स्वाभिमानकडून रद्द:आमदार रवी राणा यांची पत्रकार परिषदेत माहिती‎

युवा स्वाभिमान पार्टीची रविवारी ६ सप्टेबरला होणारी विदर्भस्तरीय दहिहांडी रद्द करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेला दहीहंडी समर्पित करून मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण केल्याची माहिती आ. रवी राणा यांनी बुधवारी २ सप्टेंबरला दुपारी १ वाजता वायएसपी-भाजप भवन, शंकरनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दहीहंडीसाठी कौल घेतला का, असे विचारले…

Read More