Headlines

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मसुदा समिती’ स्थापन:80 लाख एकल महिलांना होणार लाभ, स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

राज्यातील विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि अविवाहित अशा एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी सरकारने “एकल महिला धोरण मसुदा समिती” स्थापन केली आहे. असे स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. “साऊ एकल महिला समिती”चे राज्य…

Read More

सेनगाव तालुक्यात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पेरणीपूर्व मशागत करत असताना काळाचा घाला, भानखेडा गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे शेतात नांगरणीचे काम करीत असतांना अचानक विज अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 25 रात्री घडली आहे. जगन सिताराम कोटकर (35) असे मयत शेतकऱ्याचे नांव असून या घटनेमुळे भानखेडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत महसूल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भानखेडा येथील जगन कोटकर यांना भानखेडा शिवारात सुमारे…

Read More

पतीच्या पार्थिवाजवळ पत्नी दोन दिवस बेशुद्धावस्थेत पडून:जनगणना कर्मचाऱ्यांमुळे मिळाली तत्काळ वैद्यकीय मदत‎

जनगणनेच्या कामासाठी गेलेल्या‎कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध‎महिलेला वेळीच वैद्यकिय मदत मिळू शकली.‎ही घटना शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील ‎‎सर्कल क्रमांक ३ येथे उघडकीस आली. ‎‎प्राथमिक वैद्यकिय अंदाजानुसार दोन‎दिवसांपूर्वी वृद्ध पतीचा मृत्यू झाला व त्या ‎‎धक्क्यामुळे पत्नी त्यांच्याच पार्थिवाजवळ‎बेशुद्ध अवस्थेत पडून होती. योग्य वेळी मदत ‎‎मिळाल्याने तिचा जीव वाचला.‎ जनगणनेचे काम सुरू असताना ब्लॉक‎क्रमांक १५ च्या प्रगणक…

Read More

जि.प. बदल्यांचा तिढा मंत्रालयात; मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे:स्थगित केलेल्या बदल्या सुरू कराव्यात, कर्मचारी संघटना‎

जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना प्रदेश पदाधिकाऱ्यांमार्फत साकडे घालण्यात आले असून या मुद्याचा इतरही मंत्र्यांच्या दालनात पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान याच मागणीचे निवेदन राज्याचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हेमंतकुमार…

Read More

मंदिर समितीचा निर्णय:अधिक मास अन् सुटीमुळे गर्दी; श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, दर्शनरांगेमध्ये घुसखोरी केल्यास कारवाई

अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची सोय करण्यात आली आहे, तसेच दर्शन रांगही वॉटरप्रूफ (जलरोधक) करण्यात आली आहे. तसेच अधिक मासाच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र…

Read More

पावसाळ्यात शहरातील नाले, गटारी तुंबू नये म्हणून कुर्डुवाडीत स्वच्छता सुरू:कुर्डुवाडी नगरपालिकेने खबरदारी म्हणून आतापासूनच कंबर कसली‎

गतवर्षी पावसाळ्यात गटारी, नाले तुंबल्याने कुर्डुवाडी शहरातील रस्त्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना जगणेही अडचणीचे ठरले. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी ओढे, नाले आणि अ . गतवर्षीच्या विदारक अनुभवातून धडा घेत, यंदा पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कुर्डुवाडी नगरपालिकेने आतापासूनच कामे सुरू केली आहेत. प्रशासनाच्या…

Read More

सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणेच वापरावे:आसरखेडेत सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक‎

शेतकऱ्यांची बियाणांवरील खर्चात बचत व्हावी, यासाठी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांचा येत्या खरीप हंगामामध्ये उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील आसरखेडे येथे सहाय्यक कृषी अधिकारी रोमा आहेर यांनी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असून, या पिकाचे बियाणे सरळ…

Read More

कांद्याला मिळाला फक्त 125 रुपयांचा भाव:शेतकऱ्यांचा रस्त्यावर कांदे फेकून रास्ता रोको, गंगापूर बाजार समितीत भाडे, हमाली-आडतीचा खर्च न निघाल्याने शेतकरी संतप्त‎

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला १२५ ते १३० रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याने भरलेला टेम्पो मुख्य रस्त्यावर आणला. सर्व कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास महामार्गावरील वाहतूक . सोमवारी दुपारी गणेश बदामराव हिवाळे व लक्ष्मण दुशिंग (रा. नरहरी रांजणगाव) या शेतकऱ्यांनी टेम्पोमध्ये भरून १५ ते १७…

Read More

बहुली परिसरात 40 टक्के शेतात मिरचीची लागवड

वरुड पिंप्री सिल्लोड तालुक्यातील बहुली, चिंचपुर, हट्टी परिसरात शेतकऱ्यांनी ३० ते ४० टक्के क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. मका, कापूस, सोयाबीनसह इतर मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल मिरची लागवडीकडे वाढला आहे. मिरची लागवडीसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. वार्षिक उत्पन्नातील पूर्ण पैसे शेतकऱ्यांनी मिरचीमध्ये टाकले आहेत. मिरचीमुळे चांगले दिवस येतील, अशी…

Read More

इराण कराराच्या आशेने मार्केट उसळले:सेन्सेक्समध्येही 1,073 अंकांची वाढ, तेल स्वस्त, बँकिंग-ऑटोमध्ये खरेदी, जोखीम घटतेय

अमेरिका- इराण यांच्यात शांतता कराराच्या आशांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात नव चैतन्य आले. कच्च्या तेलाच्या किमतींमधील मोठी घसरण व जागतिक बाजारपेठांमधील मजबुतीच्या जोरावर सेन्सेक्स १,०७३.६१ अंक म्हणजेच १.४२% उसळी घेऊन ७६,४८८.९६ वर बंद झाला. निफ्टी ५० ने ३१२.४ अंकांच्या वाढीसह २४,०३१.७ चा टप्पा ओलांडला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ७६,५५९ पर्यंत पोहोचला होता. दिवसात १,१४४ अंकांची इंट्राडे वेगाने…

Read More