Headlines

सांगलीत एकतर्फी प्रेमाने घेतला बळी?:त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल; 23 वर्षीय तरुणाला अटक

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर’, असे म्हणत वारंवार फोन आणि मेसेज करून प्रेमसंबंधासाठी दबाव आणला जात असल्याने मानसिक त्रासलेल्या 19 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे गुरुवारी (दि. 27) ही घटना घडली. या प्रकरणी पलूस पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक…

Read More

Indian Railway Station Littering Fine Hiked; New Penalty Rules 2026

रेल्वे स्थानकावर थुंकणे, कचरा टाकणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे अस्वच्छता करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानक आणि रेल्वे परिसरातील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे यापुढे नियमांचे उल्लंघन करणा . दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसह देशभरातील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा परिस्थितीत काही प्रवाशांकडून स्थानक…

Read More

'अभिजीत दिपके साहेब, शाळांमध्ये पालक व गावकऱ्यांनी ओतलेला घामही पहा':लोहगावच्या एका शिक्षकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

अभिजीत दिपके साहेब, शाळांकडे उणिवांच्या नजरेने न पाहता शिक्षक, पालक व गावकऱ्यांनी ओतलेला घामही पहा, लोहगावला दिलेल्या भेटीत कमतरता दिसली पण वर्षानुवर्ष घेतलेले मेहनत दिसली नाही का? असा सवाल करून शिक्षकांच्याही पाठीवर कौतुकाची थाप देण्याची अपेक्षा व्यक्त करणारे शिक्षकाचे पत्र सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहे. शाळांमधील उणिवा दाखवा त्यात नक्कीच सुधारणा करू, असे आश्‍वासनवजा…

Read More

पुण्यात डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने जीवघेणा हल्ला:महिला मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा, डिलिव्हरी आयडी बंद झाल्याच्या वादातून थरार

डिलिव्हरी आयडी बंद झाल्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला. माफी मागण्यासाठी भेटायला बोलावलेल्या फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यावर कोयता आणि पट्ट्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका महिला व्यवस्थापकाला अटक केली आहे. नेमक काय आहे प्रकरण सुंदरम लालचंद यादव (वय 25…

Read More

चेंबूरमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या:‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ म्हणत डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजलं

मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आलं आहे. ‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ या संशयातून प्रियकराने गर्भवती प्रेयसीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. चेंबूरच्या मैसूर कॉलनी परिसरात आशिष मगर याने आपल्या प्रेयसी विष्णूमायाला डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विषारी पदार्थामुळे विष्णूमायाची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरसीएफ…

Read More

एफडीए, सरकारी लॅबचाच निकृष्टतेचा रिपोर्ट:पण ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी एकाच औषधीवर बंदी, औषधांच्या 46 बॅचेस निकृष्ट, तरीही‘हिंदुस्तान’लाच 21 कोटींचे कंत्राट

राज्यातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या गरीब रुग्ण, गरोदर माता आणि कुपोषित बालकांना हिंदुस्तान लॅबोरेटरीज लिमिटेडकडून निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कंपनीने पुरवलेल्या आयर्न फॉलिक ॲसिड सिरपच्या 103 पैकी तब्बल 46 बॅचेस प्रयोगशाळा चाचणीत निकृष्ट व अप्रामाणित आढळल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी आरोग्य विभागाने त्याच…

Read More

नागपुरात पहाटेचा थरार:भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, चालकाने मद्यपान केल्याचा संशय

नागपुरातील जपानी गार्डन रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सनोडिया असे या अपघातात प्राण गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास 3 गाड्या अत्यंत वेगाने एकमेकांशी शर्यत लावत जात असल्याचा संशय आहे. या शर्यतीदरम्यान एका भरधाव…

Read More

पाऊस नाही म्हणून पीक सोडू नका!:जमिनीत ओलावा टिकवण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन‎

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने अचानक ओढ दिल्याने खरीप पिकांवर ताण निर्माण झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचे नियोजन, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि किडी-रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल. ‘‘पाऊस नाही म्हणून पीक सोडू नका; उपलब्ध ओलावा जपा आणि पिकाला ताणातून बाहेर काढा, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथील वरिष्ठ…

Read More

7 लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात!, पिकांची वाढ खुंटली:उत्पादन घटण्याची भीती; 16 लाख पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये अवघा २५.५ मिमी पावसाची नोंद झाली. अर्थात अपवाद वगळता ऑगस्ट कोरडाच राहिला. त्यामुळे खरिपातील पिकांना पाण्याचा मोठा ताण बसला आहे. जिल्हाभरात सुमारे ७.९ लाख हेक्टरवर यंदा खरिपाची पेरणी झाली. प . जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने बाजरी, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग,…

Read More

व्हीएमव्हीकडे ‘जीएमसी’ची वक्रदृष्टी; होस्टेलसाठी केली इमारतीची मागणी:माजी विद्यार्थी संघटनेसह ‘एआयएसएफ’ने केला विरोध, संचालकांना दिले निवेदन‎

ऐतिहासिक इमारतीमुळे अजरामर झालेल्या शंभर वर्षे जुन्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (पूर्वीचे व्हीएमव्ही) इमारतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे (जीएमसी) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही. त्यामुळे जीएमसीने व्हीएमव्हीकडे वक्रदृष्टी फिरविली आहे. होस्टेलसाठी तात्पुरत्या स्वरूपात व्हीएमव्हीची इमारत द्यावी, अशी मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,…

Read More