Headlines

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात वैजापूर येथील हेमंत दाभाडे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिवेगामुळे घडला अनर्थ! मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी…

Read More

मी सरकारचा भाग नाही, केवळ एक आमदार- सुधीर मुनगंटीवार:मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही दिली प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार नेहमीच संवाद करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. संवादातूनच समाधानाकडे जाण्याचा मार्ग असतो, असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात तीन वेळा सरकार संवादासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील सध्या…

Read More

महाजन, मुंडे, खडसेंनी भाजपला रुजवले- पवार:खडसेंच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याकडे भाजप-सेना नेत्यांची पाठ

जनसंघ व भाजपचे स्थान महाराष्ट्रात मर्यादित होते; पण प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी पक्षाचे स्थान जनतेत रुजवले, पक्ष तळागाळापर्यंत पोचवला. मात्र भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. विधानसभेत शेतकऱ्यांचे दुखणे मांडायचे असेल तर एकनाथ खडसेंना सोबत घ्यायला पाहिजे, हा निर्णय आम्ही घेतला, असे मत राष्ट्रवादी श. प पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे…

Read More

"एआय'द्वारे शेतीसह समस्यांवर स्मार्ट उपाय शोधा- आ. कोल्हे:हॅकॅथॉनमध्ये देशातील 100 टीम सहभागी; 400 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सहभाग, 2 लाखांचे बक्षीस‎

शेतीसह वाहतूक, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, अन्न व सुरक्षा, उद्योग आणि पाणी वितरणातील समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. समाजातील स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपाय विद्यार्थ्यांनी शोधावेत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. संजीवनी विद्यापीठात आयोजित ‘द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट कोपरगाव हॅकॅथॉन २०२६’ या…

Read More

यशवंतनगर अन् संग्रामनगर पाणीपुरवठा योजनेचे 40 टक्के काम अजूनही अपूर्णच:निर्धारित मुदत 4 महिने, कामे संथ गतीने सुरू; नागरिकांना प्रतीक्षा‎

गेली ४१ वर्षांपूर्वी तयार झालेल्या यशवंतनगर तर ३३ वर्षांपूर्वी तयार झालेल्या संग्रामनगर ग्रामपंचायतींना अकलूज पाणीपुरवठा योजनेतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी २०२२ मध्ये ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू झा . अकलूज शहराचा भाग असलेली यशवंतनगर ग्रामपंचायत १९८५ मध्ये तर संग्रामनगर ग्रामपंचायत १९९३ मध्ये अस्तित्वात आली. अकलूजसाठी विझोरी येथे जुनी पाणीपुरवठा योजना असून, ही…

Read More

कुटुंबात करदाता व्यक्ती असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ केला बंद:महिला व बाल कल्याण विभागाने लाभार्थींना दिली माहिती‎

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रतेचा मुद्दा गाजत असून कुटुंबातील व्यक्ती करदाता असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून संबंधित लाभार्थींना देण्यात येत असून विभागाच्या सूचना फलका . सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकाराने जून २०२४मध्ये मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी शासन…

Read More

हरित अमरावतीसाठी नागरिकांचे एक पाऊल पुढे,:बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लागणार वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे‎

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्य . या दोन्ही प्रमुख मार्गांच्या अनेक भागात सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. बडनेरा ते शिंगणापूर चौफुली…

Read More

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार सरींचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:मनपा रोज देणार 200 जन्म-मृत्यू दाखले; १० हजार प्रलंबित अर्जांवर ॲक्शन प्लॅन

आयडी अर्थात मंजुरी (डिजिटल अनुमती) देण्याचे अधिकार शासनाने गोठवल्यामुळे महानगर पालिकेत सध्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे १० हजारावर अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी मनपाने कालबद्ध कार्यक्रम आखला असून सर्वप्रथम प्रलंबित अर्जांचे अतिरिक्त मनुष्यबळ वापरून विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ४५०० अर्ज मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात मंजूर केले जातील,…

Read More

चारित्र्य,आचरण चांगले नसेल तर अशा व्यक्तींच्या पाया पडण्याची गरजच नाही:समाधान महाराज यांचे प्रतिपादन; वैरागमध्ये संतनाथ महाराज यात्रेनिमित्त क्रीर्तन‎

माणसाची खरी ओळख ही त्याच्या पदाने, पैशाने अथवा प्रतिष्ठेने होत नसून त्याच्या चारित्र्याने आणि आचरणाने होत असते. ज्याचे चारित्र्य चांगले नाही, अशा व्यक्तीच्या पाया पडण्याचीही गरज नाही. चुकीच्या व्यक्तीला मोठेपणा देण्यापेक्षा सद्गुणी आणि चारित्र्यवान व . वैराग येथील ग्रामदैवत श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जीवनातील सुख-दुःख, मनोबळ,…

Read More