Headlines

नागपूरच्या 12 नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!:शाळा परिसरात मोठी खळबळ, खालिस्तानी संघटनेच्या नावे ई-मेल; पोलिस अलर्ट मोडवर

नागपूरमधील 12 नामांकित शाळांना मंगळवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश धडकला. मुख्याध्यापकांनी हा ई-मेल पाहिल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना दिली, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रासह पोलिस प्रशासनातही एकच धांदल उडाली. या ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, या शाळा विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read More

शिवसेना पक्ष-चिन्ह खटल्याची सर्वोच्च सुनावणी:विधिमंडळ पक्षात फूट मान्य नाही, अध्यक्षांनी अधिकारक्षेत्र ओलांडले; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, आमदारांचे अपात्रता प्रकरण आणि शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याविरोधात, तसेच निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही….

Read More

मनोज जरांगेंच्या आंदोलनाने ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही:परिणय फुके यांचा दावा, म्हणाले- आरक्षणाची लढाई रस्त्यावर नव्हे तर न्यायालयात

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री परिणय फुके यांनी केला आहे. आरक्षण हे आंदोलनाच्या दबावावर नव्हे, तर संविधान आणि कायद्याच्या चौकटीत दिले जाते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनामुळे कोणत्याही जातीचा समावेश थेट आरक्षणाच्या यादीत करता येत नाही, असे फुके यांनी स्पष्ट…

Read More

कुंपणच शेत खातंय!:जनतेच्या घामाचा पैसा लुटतायत; कुंभमेळ्याच्या कथित गैरव्यवहारावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषदेत पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. भंडाऱ्यातील वाळूघाटांच्या…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis Delhi Visit Rumors

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “तुमची कितीही इच्छा असली तरी कावळ्याच्या शापाने गाय मर . फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही “संजय राऊत पुन्हा एकदा खोटी भविष्यवाणी करत आहेत. ते देवेंद्र…

Read More

मराठा आरक्षण नोंदींचा 58 लाखांचा आकडा फुगवलेला:मराठवाड्यात फक्त 50 हजार नोंदी, अमरावती-नागपूरच्या नोंदी जुन्याच, त्यांचा अन् आंदोलनाचा संबंध नाही- तायवाडे

महाराष्ट्रात 58 लाख कुणबी नोंदी आढळल्याचा दावा करून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यात केवळ 50 हजारांच्या आसपासच नवीन नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील नोंदी या पिढ्यानपिढ्या कुणबी दाखले असणाऱ्या लोकांच्याच आहेत, नव्याने कोणीही आलेले नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी…

Read More

बंगालच्या उपसागरात पुन्हा तीव्र कमी दाबाचा पट्टा:राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच आता बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे राज्यात पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे. आज, 18 ऑगस्ट रोजी नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज…

Read More

मीरा रोडवर भरधाव कारचा थरार, व्हिडिओ:रस्त्याच्या कडेला उभ्या नागरिकांना उडवलं, धडकेनंतर चालक पसार; डॅशकॅममध्ये घटना कैद

मीरा-भाईंदर शहरात बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांचा धुमाकूळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मीरा रोड परिसरातील जे.पी. रोडच्या मागील रस्त्यावर सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. धडकेनंतर कारचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या…

Read More

मराठा समाजाने ओबीसीत न येता आरक्षण वाढवण्यासाठी लढावे:कुंभमेळ्याच्या नावाखाली उधळपट्टी अन् भ्रष्टाचार, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप

मनोज जरांगे आणि सरकार एकमेकांना बघून घेतील. सरकारने त्यांच्यासमोर वारंवार गुडघे टेकले आहेत. ते सरकारला झुकवतात की सरकार त्यांना झुकावते हे आम्ही पाहू. कोण कोणाला जाम करते, सरकार कितीवेळा आणि कशामुळे जाम होते हे आम्हाला माहिती आहे, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर…

Read More

विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या अतिवापर टाळून शिस्तबद्ध जीवनशैलीचा अंगीकार करावा:पोलिस निरीक्षक डमाळे यांचे आवाहन, विद्यार्थी परिषद पदग्रहण उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे तसेच मोबाइलचा योग्य आणि मर्यादित वापर करावा. आजच्या काळात मोबाइलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसमोरील गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर केवळ आवश्यक शैक्षणिक व व . कार्यक्रमाच्या प्रारंभी निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर विविध विभागांसाठी निवड झालेल्या २४ विद्यार्थी प्रतिनिधींना…

Read More