Headlines

Girls perform better than boys in CBSE Class 12th exams

बहुतेक शाळांचा ९८ टक्क्यांवर निकाल . प्रतिनिधी । अमरावती सीबीएसई १२ वीचा निकाल बुधवारी १३ मे रोजी दुपारी घोषित झाला. शहरातील विविध सीबीएसई शाळांनी त्यांची ९८ टक्क्यांवर गुणांची परंपरा यंदाही कायम राखली. टायटन स्कूलच्या शेख हातिम शेख इब्राहिम मन्सुरीने ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेचा एकूण निकालही उत्तम लागला आहे. पी.आर.पोटे…

Read More

अधिकाऱ्यांचे आश्वासन; कोणार्कच्या कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला:10 दिवसांत थकित वेतनासह ईपीएफचा लाभ देण्याचे कंपनीचे आश्वासन‎

शहराच्या स्वच्छतेचे मध्यवर्ती कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचे थकित वेतन, ईपीएफ व ईएसआयसीचा लाभ मिळत नसल्याने मंगळवारी १२ मे रोजी अजानक कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला. कारण, घंटागाडी चालक, स्वच्छता कर्मचारी, टिप्पर चालक, पर्यवेक्षक असे बरेच कर्मचारी संपावर गेले होते. उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती उर्वरित….

Read More

राष्ट्रवादीत पवार कुटुंबाचे वर्चस्व!:पक्षाच्या तिजोरीवर आता पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांचे नियंत्रण; तटकरे-पटेलांचा पत्ता कट?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना मोठा धक्का देत, अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या सर्व आर्थिक आणि धोरणात्मक सूत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे. २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन‎

“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक…

Read More

शेतकऱ्यांच्या निधीत वाढ; कृषी धोरणात बदल करण्याची मागणी, भारत कृषक समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक‎

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापीत केलेल्या अराजकीय भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुजरातच्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजय वीर जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशातील सर्व राज्यांतील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत अध्यक्षांनी मागील वर्षातील उपक्रम, यश आणि या वर्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी धोरण आणि देशातील…

Read More

भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर 95.74 वर पोहोचला:एन. रंगासामी यांनी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; 14 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. एन. रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनले 13 मे रोजी नटेसन कृष्णासामी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनले. उप-राज्यपाल कैलाश नाथन यांनी लोक भवनात त्यांना शपथ दिली. 2. तामिळनाडूमध्ये विजय सरकारने विधानसभेतील फ्लोअर टेस्ट जिंकली अभिनेत्यातून राजकारणी बनलेल्या सी. जोसेफ विजय यांच्या…

Read More

परिचारिका दिनी परिचर्या क्षेत्राचे महत्त्व, भूमिकेबाबत जनजागृती:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यक्रम‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिचर्या क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. परिचर्या क्षेत्राचे महत्त्व आणि रुग्णांच्या सेवेतील परिचारिकांची भूमिका यावर जनजागृती केली. दिनाचे औचित्य साधून सकाळी महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या परिसरातून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या…

Read More

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎

आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच…

Read More

हातभट्टीवर ‘हल्लाबोल’; तालुक्यात समित्यांचे पुनर्गठण:अवैध दारूविरोधात कडक फास; अशासकीय सदस्यांची नियुक्ती हाेणार; एसडीओ अध्यक्ष‎

अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कठोर पायबंद घालण्यासाठी तालुकास्तरावरील समित्यांचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, यामुळे गावागावांत सुरू असलेल्या हातभट्टी दारू व्यवसायावर नियंत्रण . जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु आहे. धाबे, हॉटेल्स, अंडे आमलेटची विक्री होणाऱ्या काही ठिकाणी अवैध दारु विक्री होते. दारु विक्रीचा…

Read More

5 road works including greenfields to break ground today, boost to trade, tourism and agriculture sectors

. अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक दिवस उजाडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या, गुरुवार दि. १४ मे रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते तब्बल २७८४ कोटी रुपयांच्या विविध रस्ते व पुलांच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. या महामार्गांमुळे अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी…

Read More