Headlines

काश्मिरातील राजौरीत चकमक सुरू:2-3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय, सुरक्षा दलांनी वेढा घातला

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे शनिवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दोरीमलच्या जंगलात 2-3 पाकिस्तानी दहशतवादी घेरले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांची जंगलात शोधमोहीम सुरू आहे. याच दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. किश्तवाडमधून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कोअरने किश्तवाडमधून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा केल्याची घोषणा केली होती….

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई:नामकर्ण आवारेला अटक, खरातच्या कबुलीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणी सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत अशोक खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली…

Read More

नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; 28 दिवसांत आरोप निश्चित:आता रोज सुनावणी; निर्घृण कृत्यानंतर न्यायालय कठोर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेत आरोपीविरोधात अवघ्या 28 दिवसांत आरोप निश्चित केले आहेत. या गंभीर प्रकरणाची आता फास्टट्रॅक पद्धतीने सुनावणी होणार असून रोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने खटला चालवला जाणार आहे. न्यायालयाने आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. या घटनेमुळे…

Read More

पतीच्या निधनानंतर पोटच्या गोळ्यालाच फेकले काट्यात!:हिंगोलीत 5 दिवसांच्या बाळाला सोडणाऱ्या जन्मदात्रीला अटक

हिंगोली येथील भारतीय स्टेट बँकेसमोरील अधिकाऱ्यांच्या वसाहतीजवळ पाच दिवसांचे अर्भक फेकून देणाऱ्या निर्दयी मातेचा अखेर हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवारी ता. ९ ग्रामीण भागातील एका गावातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्या महिलेवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.या निवासस्थानांच्या बाजूलाच असलेल्या…

Read More

मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या मांडत निवेदन सादर केले. तारुबांदा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध कांदरी बाबा देवस्थानास (क) दर्जा मिळालेला असून, या…

Read More

डोणगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती

प्रतिनिधी | ढोरकीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी झाली. सहशिक्षक सुग्रीव मुंडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक सतीश वैद्य, अन्नदाते, रुळे, आडकर, पडघन यांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा, कर्मकांड, जुलमी व्यवस्थेविरुद्ध…

Read More

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही घोषणा केली. टेंभुर्णी ते पंढरपूर या महामार्गावरील वाढती वाहतूक, वारकऱ्यांची…

Read More

जिल्ह्यातील भोंदू डॉक्टर शोधून कारवाई करा:आमदार संग्राम जगताप

प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर शहर व जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी किंवा ज्ञान नसताना सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळेच या भोंदू डॉक्टरांचे फावले असून, शासनाने या संपूर्ण प्रकरणाची कडक कलमांखाली चौकशी करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

इम्तियाज अली बुरखा आणि पडदा प्रथेच्या विरोधात:म्हटले- महिला जेव्हा म्हणतात, त्या यात आरामदायक आहेत, तर हे मागासलेल्या समाजाचे लक्षण

या दिवसांत ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटावरून चर्चेत असलेले दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी बुरखा आणि पडदा प्रथेवर एक जोरदार विधान केले आहे, त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महिलांचे हे म्हणणे की त्या बुरख्यात सहज आहेत, हे एका मागासलेल्या समाजाचे लक्षण आहे. अलीकडेच ‘अनफिल्टर विथ समदीश’ या पॉडकास्टमध्ये इम्तियाज अली…

Read More

धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले नाही:उपाययोजनेची गरज, प्रा. विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. पाटणकर यांचा सवाल‎

कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे बरेचदा असे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शासन त्यांना धरणाचे पाणी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून शासनाने योग्य ती उपाययोजना . प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात. अनेकजण…

Read More