Headlines

विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे…

Read More

Maharashtra Pink E-Rickshaw Scheme: 5000 Women to Benefit

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गुलाबी (पिंक) ई-रिक्षा’ योजनेला आता मोठी गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात किमान 5 हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्च . विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई-रिक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न…

Read More

हिंगोलीत हायवेवर थरार:कारवाडी उड्डाणपुलाजवळ दुचाकीस्वाराला लाथ मारून पाडले; मारहाण करत 25 हजारांचा मुद्देमाल लुटला, तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील कारवाडी शिवातील उड्डाणपुला जवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 10 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील अविनाश वाढवे हे हिंगोली येथे दुचाकी दुरुस्तीचे काम…

Read More

सिल्लोडमध्ये मिरची 1500 हेक्टरपर्यंत वाढणार‎:गतवर्षी 5800 हेक्टर झाली होती लागवड, गेल्या वर्षी होता चांगला भाव‎

सिल्लोड तालुक्यात उन्हाळी मिरची लागवड जोमाने सुरू झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी सांगितले. तालुक्यातील आमठाणा अन्वी, केळगाव, मुर्डेश्वर, पानवडोद, शिवना, उंडणगाव, पालोद, मांडणा, हट्टी, पांगरी, अंभई, भराडी, लिहाखेडी, सारोळा, आसडी, गोळेगाव, रहिमाबाद, पिंपळदरी, बाळापूर, खुल्लोड, हळदा, डकला, बोदवड, सराटी, खंडाळा,…

Read More

ऑपरेशन टायगर यशस्वी झालेय तर चेहरे दाखवा:आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोब, खासदार अरविंद सावंतांचा दावा

शिवसेनेतील ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम असून, ठाकरे गटाचे खासदारही यावर उघडपणे बोलणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना अधिकृत व्हीप बजावला आहे. तसेच ‘आता राडा होईल’ असा थेट इशारा राऊत यांनी फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दिला आहे. एकीकडे, अरविंद सावंत…

Read More

विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट दम:श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगारनंतर महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, गद्दारांविरोधात एल्गार

रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक आक्रमक होताना दिसत आहे. बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संघटनेशी बेईमानी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. गद्दारी करायची असेल तर तुमचा मार्ग मोकळा आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले. याचवेळी महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत खरवली-काळीज ग्रामपंचायतीवरील सत्ता शिवसेनेकडे आल्याने रायगडच्या राजकारणात…

Read More

मुळशीत भीषण अपघात:ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांच्या फॉर्च्युनरची रिक्षाला जोरदार धडक; ऑटोचालकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चांदे-मूलखेड रस्त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या फॉर्च्युनर गाडीची आणि एका ऑटो रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, शिवसेना नेते प्रकाश भेगडे यांच्यासह फॉर्च्युनरमधील तिघे जण गंभीर जखमी झाले…

Read More

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने पाऊल टाकलं तर स्वागतच:बच्चू कडूंची भूमिका, म्हणाले- हा भाजप आणि शिवसेनेचाच मूळ विचार

शिवसेना (शिंदे गट) नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरू केलेल्या आंदोलनाचे स्वागत करत, “उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने एक पाऊल टाकत असतील तर त्याचे स्वागतच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीच्या…

Read More

उद्धव ठाकरेंनी 'जायचे त्यांनी जा' असं म्हटलंच नाही:ते वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आलंय!, सत्ताधाऱ्यांचा धाक ईडी अन् सीबीआयमुळेच- संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आहे, ते असे काहीच बोलले नाही आणि बोलणारही नाहीत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 4 वर्षांपूर्वी आमदार जात होते त्यावेळीचे हे वक्तव्य…

Read More

संभाजीनगरात बीएलओ शिक्षकांच्या शाळेच्या वेळेत बदल हाेणार:सलग 3 तासिकांची मुभा, एसआयआरशिवाय अतिरिक्त काम दिल्यास मुख्याध्यापकांवर थेट गुन्हे

विशेष पुनरीक्षण मोहिमेत मतदार नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक बीएलओंना (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) कामासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार होती. याची दखल घेत शिक्षक बीएलओंना आता शाळा आणि महावि . तीन तास शिकवल्यानंतर शिक्षकांना शाळेचे कोणतेही अतिरिक्त काम देऊ नये, असे आदेश मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. व्यंकट…

Read More