Headlines

Triumph Tracker 400 Launched in India; 40HP Bike at ₹2.46 Lakh

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी कॉपी लिंक ब्रिटिश प्रीमियम बाईक निर्माता कंपनी ट्रायम्फने आज (6 एप्रिल) भारतात आपली नवीन मोटरसायकल ट्रॅकर 400 लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक खास भारतीय बाजारातील कर धोरणे लक्षात घेऊन तयार केली आहे. यात जुने 398cc चे इंजिन न देता 40hp पॉवर असलेले एक अगदी नवीन डाउनसाईज्ड 349cc चे इंजिन देण्यात आले…

Read More

‘डिजिटल’ कट्टरवाद:पाकचा डाॅन शहजादशी संपर्क; एटीएसचे संभाजीनगरसह राज्यात 40 ठिकाणी छापे, सोशल मीडियावरून तरुणांचे ब्रेनवाॅश

पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि ‘आयएसआय’चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे….

Read More

धीरेंद्र शास्त्री म्हणाले-नकट्या, तू तुझी कंपनी लाहोरमध्ये उघड:लेन्सकार्टच्या टिळा-मंगळसूत्र बंदीवर संतापले; म्हणाले- तुम्ही चूक केली, सुधरून जा

प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र शास्त्री यांनी हनुमंत कथेदरम्यान लेन्सकार्ट कंपनीला इशारा दिला. ते म्हणाले- “एक कंपनी आहे तिचं नाव लेन्सकार्ट आहे, तिने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की आमच्या इथे कोणीही टिळा लावून येऊ शकत नाही, मंगळसूत्र घालून येऊ शकत नाही, कुंकू लावून येऊ शकत नाही…।” पं. धीरेंद्र म्हणाले- अरे मूर्खा!…

Read More

पुण्यात कौटुंबिक छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या:शुक्रवार पेठेतील घटना, पत्नी, मुलगा अन् मुलीवर गुन्हा दाखल

पुण्यात पत्नी, मुलगा आणि मुलीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार पेठेत घडली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव मनोहर पायगुडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी मनीषा उर्फ मंगल, मुलगी स्मृती आणि मुलगा रोहित यांच्याविरुद्ध खडक पोलिस…

Read More

अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर युगेंद्र पवारांचे प्रश्नचिन्ह:म्हणाले – चौकशी धिम्या गतीने होत असेल तर, लोकांनी कुणाकडे बघावे?

“अजितदादा असताना आणि नसताना आजच्या बारामतीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. दादांनी बारामतीसाठी पुढील २० वर्षांचे नियोजन करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, मात्र आज त्यांची कमतरता पावलोपावली भासत असून बारामतीकर पोरके झाले आहेत,” अशा शब्दांत अजित पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या धिम्या गतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

डॉ. शिकारपूर यांच्या AI पुस्तकाच्या ब्रेल, ऑडिओ आवृत्तीचे प्रकाशन:डॉ. गोसावी म्हणाले; AI तंत्रज्ञान प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) पुस्तकाच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित (ऑडिओ) आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. गोसावी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्य घडविणारे तंत्रज्ञान असून त्याचे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या…

Read More

विरोधकांनी कधीही महिला आरक्षण विधेयक पाडले नाही:भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवायचे आहे- संजय राऊत

विरोधकांकडून महिला आरक्षणासंदर्भातील कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरुन घालवायचे आहे, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहे का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर देशाची सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी 850 सदस्य करण्याचे डिलिमीटेशन बिल आणण्यात आले, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिलांना आरक्षण…

Read More

ललित मोदी म्हणाले- मी पळपुटा नाही, जगभर फिरतोय:भारत सरकारची पोहोच खूप लांब, तुम्ही त्यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ‘फरार’ हा शब्द माध्यमांनी वापरला. त्यांच्याविरोधात आजपर्यंत कोणताही खटला दाखल झालेला नाही. गुरुवारी न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की, मी अजिबात पळून जात नाहीये. मी जगभर फिरत आहे. जर मी पळून जात असतो, तर तुम्ही मला कुठेतरी पकडलेच असते. भारत सरकारची पोहोच खूप लांब…

Read More

गुरुग्राममध्ये संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज:एकाचे डोके फुटले-20 जखमी, पोलिसांची बाईक जाळली-गाडी तोडली; महिलांनी लाठ्या हिसकावून घेतल्या

हरियाणातील गुरुग्राम येथील मानेसरमध्ये कलम 163 लागू असूनही गुरुवारी हजारो संपकरी कर्मचारी एकत्र जमले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे पळापळीची स्थिती निर्माण झाली. यावेळी 20 हून अधिक कर्मचाऱ्यांना दुखापती झाल्या आहेत. एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. खूप रक्तस्त्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक महिला बेशुद्ध पडली. यामुळे संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी पोलिसांची…

Read More

पाणी पेटले!‎:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार‎

प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही….

Read More