Headlines

अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत वेळेत…

Read More

11 राज्यांमध्ये तापमान 40-47°C:यूपीतील बांदा 47.6°C; बिहारमध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू; काश्मीर-उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी

देशाला पुढील 2 दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शुक्रवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 40°C ते 47°C दरम्यान होते. सर्वाधिक 47.6°C उत्तर प्रदेशातील बांदा येथे आणि 46.8°C मध्य प्रदेशातील नौगाव येथे नोंदवले गेले. हवामान विभागाने या 11 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा जारी केला आहे. दरम्यान,…

Read More

आषाढीला पंढरपूर जाणाऱ्या मानाच्या पालख्यांची संख्या वाढवण्याची मागणी:विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतून कौंडण्यपूरच्या एकाच पालखीला मान‎

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने १६ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे मान्यता प्रदान केली आहे. मात्र, शासनाने ज्या दह . शिवाय दिंड्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम नोंदणीकृत दिंड्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने मोठ्या संख्येने अकरा जिल्ह्यांतून दिंड्या जमा होतील. ह्या दिंड्यांचे…

Read More

केंद्राने महागाईच्या भडक्यात 'घासलेट' टाकले:जनतेच्या खिशावर 10 लाख कोटींचा डल्ला, विरोधकांचा इंधन दरवाढीवर घणाघात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक:‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमधील त्याचा लूक, देहबोली आणि संवाद पाहून प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे….

Read More

नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसवणारे रॅकेट जळगावसह पाच जिल्ह्यात सक्रिय:जळगावात विनापरवाना खतांचा साठा केला होता कृषी विभागाने जप्त

कृषी मित्र पदभरतीच्या नावाखाली महाराष्ट्रभरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाने भंडाफोड केला आहे. नूतन मराठा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने रविवारी धाड टाकून हा . नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक यांच्या सूचनेवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

दिव्य मराठी वर्धापनदिन सोहळा:वाचकांच्या विश्वासाची 15 वर्ष, निर्भीड पत्रकारितेचा प्रवास; दिव्य मराठीच्या वाटचालीला वाचकांनी केला मानाचा मुजरा

दैनिक ‘दिव्य मराठी’ च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (29 मे) सायंकाळी जालना रोडवरील सागर लॉन्स येथे स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांतील वाटचालीचे साक्षीदार असलेले वाचक व मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. या विशेष सोहळ्याला शहरातील राजकीय नेतेमंडळी, प्रशासनातील अधिकारी, उद्योजक, साहित्यिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच…

Read More

बंगळुरूमध्ये जनगणनेसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन:आवश्यक माहिती देण्यासही नकार दिला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये राष्ट्रीय जनगणनेच्या कामादरम्यान एका महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि काम करण्यापासून रोखले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 30 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे 4 वाजता घडली. महिला गणक जनगणनेच्या कामासाठी टी दसरहल्ली परिसरातील मल्लासंद्रा येथील एका घरी गेल्या होत्या. त्याचवेळी…

Read More