Headlines

यशवंत बँक घोटाळा प्रकरण:शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, कराड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता शेखर चरेगांवकर यास जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर…

Read More

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गुणवंत ५१ विद्यार्थ्यांचा केला सत्कार:पात्र विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये स्कॉलरशिप

प्रतिनिधी |अकोट श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या एन.एम.एम.एस च्या परीक्षेत श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालयातून एकूण १३३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी ५९ विद्यार्थी पास झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षा १७९ गुणांची राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली…

Read More

तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी

पंचवटीत अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचे तसेच तिच्या गळ्यातील तुळशीची माळ तोडून टाकत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तांजिर इनामदारची २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेची २०२४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तांजिरशी ओळख झाली. त्याने लॉजमध्ये दारू पाजून अत्याचार केला. गजवा-ए-हिंद करायचे म्हणत तिला धर्मांतरासाठी धमकावले….

Read More

नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचावा:मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश; मुंबई शहर व उपनगरात मोहिमेला वेग

नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने गृह विभागाने शासन निर्णय…

Read More

थकीत उसबिलासाठी धरणे आंदोलन सुरू:जकरायाच्या विरोधात जनहित संघटनेचा ठिय्या‎

तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास…

Read More

CM Devendra Fadnavis on Nasrapur Child Abuse Case Target Oppositon

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी र . नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त…

Read More

Jalna Talathi Hit-Run; Horrific CCTV Footage Surfaces

जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका तलाठ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव कारने त्यांना अक्षरशः चिरडले. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ . कार्यालयीन काम आटोपून घरी जाताना काळाचा घाला मृत तलाठी दिगंबर कुरेवाड हे अंबड तालुक्यातील सज्जावर कार्यरत होते. कार्यालयीन कामकाज…

Read More

आंदोलकांचा रस्त्यातच ठिय्या:आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पावसातच मोर्चा

अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मंगळवारी पावसातच मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील मार्गातच काही युवकांनी ठिय्या देत मागण्यांसाठी आग्रह धरत आगामी काळात आंदोलन तीव्र होण्याचे संकेत दिले. स्वराज्य भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीतर्फे परिमल कांबळे, रामदास तायडे, ललित अंभोरे, प्रकाश तायडे, संजय धनाडे, उमेश लखन, बाळकृष्ण…

Read More

मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरचे न्या. रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने १ जून रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे रिक्त पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम २२३…

Read More

मृदा परीक्षण अन् सेंद्रिय शेती काळाची गरज:शिंगणापुरात घुमला आधुनिक शेतीचा संदेश, कृषीदिंडीचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत, कृषी दिन उत्साहात साजरा

कृषी दिनानिमित्त ‘रावे’ कार्यक्रमांतर्गत शनैश्वर माध्यमिक विद्यालय शनिशिंगणापूर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे योगदान आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली. का . यावेळी विद्यार्थ्यांनी कृषीदिंडीचे आयोजन करून कृषीविषयक घोषवाक्ये, माहितीपर फलक, शेतकरी संवाद तसेच विविध कृषी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. या उपक्रमात कृषीकन्या भूमिका घुगे,…

Read More