Headlines

Nagpur: Bavankule Slams Uddhav Thackeray On Hindutva

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणे . उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी सुचली, आता ती टिकवावी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश आणि राज्याचा आग्रह…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

'हम साथ साथ है… काही वाद नाही':छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनी फेटाळल्या वादाच्या चर्चा; मीडियासमोर नेमके काय म्हणाले?

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच, ‘देवगिरी’ बंगल्यावरील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या वृत्तानंतर आज दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांसमोर येत…

Read More

Groups Warn of Self-Immolation Protest May 19 in Pune

देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय छात्र संघटना आणि विविध सामाजिक संघटनां . निवेदनात म्हटले आहे की, देशभरात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक…

Read More

सोलरयान 2.0 चे अनावरण:आर्थिक वर्ष 2028029 पर्यंत ₹1000 कोटी उत्पन्नाचे लक्ष्य; 15 हून अधिक राज्यांत विस्ताराची योजना

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सोलरयान’ने आपल्या बिझनेस विस्ताराचा नवा टप्पा म्हणजेच ‘सोलरयान 2.0’ जाहीर केला आहे. केवळ सोलर इन्व्हर्टर बनवणारी कंपनी अशी स्वतःची मर्यादित ओळख ओलांडून, आता कंपनीने सर्वसमावेशक स्वच्छ ऊर्जा उपाययोजना (Comprehensive Clean Energy Solutions) पुरवण्यावर आपला मोर्चा वळवला आहे. नव्या धोरणात्मक बदलासह कंपनीने आगामी आर्थिक वर्ष 2028-29 पर्यंत 1000 कोटी रुपयांचे…

Read More

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून…

Read More

बँकांत रोकड टंचाई:अमरावतीची ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे व्यवहार खोळंबले‎

जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे….

Read More

राघव चड्ढा म्हणाले- 'आप' काही भ्रष्ट-कॉम्प्रमाइज्ड लोकांचा पक्ष बनला:वैयक्तिक फायद्यासाठी काम करताहेत, कामाचे वातावरण विषारी आहे, माझ्याकडे 3 पर्याय होते

आम आदमी पक्ष (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिला व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा म्हणाले की, AAP मध्ये विषारी कामाचे वातावरण (टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट) निर्माण झाले होते. काम करण्यापासून आणि बोलण्यापासून रोखले जात होते. हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या लोकांच्या हातात अडकून राहिला आहे. हे लोक वैयक्तिक…

Read More

पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य

नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर मनोहर गडदे (रा. तरटगाव, पंढरपूर) या भोंदूने ४२ वर्षीय महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केला. केवळ शारीरिक शोषणच नाही, तर कौटुंबिक वाद सोडवण्याच्या नावाखाली या…

Read More