Headlines

'लग्नात विघ्न' म्हणीचा अकोल्यात प्रत्यय:बार्शीचे वऱ्हाड उपनिबंधक कार्यालयातच ताटकळले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विवाह नोंदणी रखडली

आज जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, याचा फटका बसला आहे नव वधू-वराला. ‘लग्नात विघ्न’ अशी आपल्याकडे म्हण आहे, याचा प्रत्यय आला आहे सोलापूरच्या बार्शी येथून आलेल्या वधू पक्षाला. कर्मचारी संपावर गेल्याने सोलापूर येथून आलेल्या वधू-वराला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. दीड महिना नोटीस देऊन देखील ठरलेल्या दिवशी गेलेल्या वऱ्हाडाला कार्यालयात…

Read More

Yash as Ravan in Ramayan Movie; Diwali 2026 Release

3 दिवसांपूर्वी कॉपी लिंक दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ चित्रपट टीझर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नितेश तिवारी यांनी यशच्या भूमिकेबद्दल म्हणजेच रावणाच्या व्यक्तिरेखेबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, या चित्रपटात रावणाला केवळ ‘वन-डायमेंशनल’ खलनायक…

Read More

राजस्थानमधील पचपदरा रिफायनरीला आग:कर्मचाऱ्यांना बाहेर काढले, उद्या पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

बालोतरा येथील पचपदरा रिफायनरीमध्ये उद्घाटनाच्या एक दिवस आधी आग लागली. सोमवारी दुपारी 2 वाजता रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिट (CDU) मध्ये आग लागली. धुराचे लोट उठू लागताच कर्मचाऱ्यांनी फायर सेफ्टी सिस्टिम सुरू केली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सुरक्षा कारणांमुळे संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित…

Read More

केरळमध्ये लवकरच मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा, वेणुगोपाल राहुल यांची पसंती:काँग्रेस नेते म्हणाले- आमच्याकडे मोदी-शहा सर्व निर्णय घेतील, अशी व्यवस्था नाही

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची केरळचे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती के.सी. वेणुगोपाल आहेत. सूत्रांनुसार, राहुल यांनी दिल्लीत वेणुगोपाल यांची एकट्याने भेट घेतली. अशा परिस्थितीत पक्ष लवकरच मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याची घोषणा करू शकतो. वेणुगोपाल सध्या अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. केरळच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी भाजपवर निशाणा साधला. चेन्निथला…

Read More

खतांच्या किमतीत 67 टक्के वाढ:आखाती युद्धामुळे जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले, कच्च्या मालाच्या दरात 600 टक्क्यांची वाढ; खरिपापूर्वीच शेतकरी संकटात‎

‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. वाढता खर्च, घटते उत्पन्न आणि अनिश्चिततेचे सावट या तिहेरी फटक्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते तयार करण्यासाठी ल . पुरवठा साखळी विस्कळीत, आयातीवर परिणाम रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन, अमोनिया, पोटॅश, सल्फर आणि फॉस्फरिक ॲसिड या महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते….

Read More

शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त:भाजप नेत्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला

छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. आकाशवाणी परिसर आणि दक्षिण भागातील अनेक वसाहतींमध्ये गेल्या महिन्यापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सोमवारी नगरसेवकांसह महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. शहरातील नाथनगर, अरिहंतनगर, विश्वभारती कॉलनी, त्रिमूर्ती चौक,…

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More

मूव्ही रिव्ह्यू:मुद्दे मोठे, स्टार्स दमदार… तरीही ‘कर्तव्य’ अपूर्ण राहिली, सैफची मेहनतही चित्रपटाला वाचवू शकली नाही

ओटीटीच्या काळात अशा चित्रपटांची कमतरता नाही, जे समाजातील कटू सत्य समोर आणण्याचा दावा करतात. कर्तव्य देखील त्याच मार्गावर चालताना दिसतो. चित्रपट जातीयवाद, ऑनर किलिंग, ढोंगी बाबांचे नेटवर्क, सिस्टीममधील भ्रष्टाचार आणि माणुसकी यांसारख्या अनेक गंभीर मुद्द्यांना एकाच वेळी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. वरिष्ठ कलाकार सैफ अली खान, रसिका दुग्गल आणि संजय मिश्रा यांसारखे दमदार कलाकारही आहेत….

Read More

सिग्नलशी छेडछाड करून 'सह्याद्री एक्सप्रेस'वर दरोडा:प्रवाशांचे दागिने अन् मोबाईल लंपास, कराडच्या शेणोली स्थानकाजवळील घटना

कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसला कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. चोरट्यांनी चक्क रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने व मोबाईल लंपास केले. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री सव्वा दोनच्या…

Read More

खरीपपूर्वी खत विक्रेत्यांवर कडक कारवाई:साताऱ्यात 8 परवाने निलंबित, शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाची मोहीम

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेतली असून अनियमितता करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या विक्रेत्यांपैकी ८ जणांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा व तालुका पातळीवरील भरारी पथकांनी अचानक छापे टाकत विविध विक्री केंद्रांची तपासणी केली. या दरम्यान अनेक…

Read More