Headlines

जैन मुनी नीलेशचंद्र यांची मनोज जरांगे अन् मुस्लिमांवर टीका:म्हणाले – RSS नसती तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपीही राहिली नसती

वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी राहिली नसती. तुमच्या हातातील काठी ही गांधींची नव्हे तर संघाची आहे. ही काठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे, असे ते म्हणालेत. ठाण्याच्या भिवंडी…

Read More

अमरावती विधान परिषद:विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद, संपत्तीच्या तपशिलातील त्रुटीमुळे निर्णय; हायकोर्टात आव्हान देणार

विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला आहे. संपत्तीच्या तपशिलातील त्रुटी आणि ते विशिष्ट फॉरमॅटमध्ये नसल्याच्या आक्षेपावरून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर…

Read More

अदितीवरील असभ्य पोस्टवर भाजपचा विरोध:कानपूरमध्ये प्रादेशिक अध्यक्ष प्रकाश पाल म्हणाले- अखिलेश यादवांनी याला राजकीय वळण दिले

सपा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या मुलीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपने कानपूरमध्ये अशा पोस्ट केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.भाजपने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अखिलेश यादव यांच्यावर या मुद्द्याचे राजकारण करण्याचाही आरोप केला आहे. कानपूर-बुंदेलखंडचे प्रादेशिक अध्यक्ष प्रकाश पाल यांनी या प्रकरणी म्हटले की, मुलीचा सन्मान आणि सुरक्षा ही संपूर्ण…

Read More

नकार, प्रेम आणि संघर्ष:अंशुमन-महवशने सांगितली हृदयस्पर्शी कथा; लहान शहरातून आलेल्या दोघांनी व्यक्त केले- यशामागचे दुःख आणि अधुरे प्रेम

अंशुमन पुष्कर आणि महवश लवकरच ‘सतरंगी बदला का खेल’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. लहान शहरांमधून बाहेर पडून आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने ओळख निर्माण करणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी दिव्य मराठीशी खास संवाद साधला. मुलाखतीत त्यांनी आपला संघर्ष, नकार, प्रेम, लहान शहरांमधील विचार आणि अभिनयाच्या प्रवासावर मनमोकळेपणाने चर्चा केली. अंशुमनने सांगितले की काही पात्रे त्याला आतून…

Read More

अनन्या पांडेच्या भरतनाट्यमवर भडकल्या काँग्रेस प्रवक्त्या:म्हणाल्या- आमच्या आवडत्या नृत्य प्रकाराला मारले; 'चांद मेरा दिल' चित्रपटातील डान्स सीनवर वाद

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या नवीन चित्रपट ‘चांद मेरा दिल’ मधील एका डान्स सीनवरून नवीन वाद सुरू झाला आहे. चित्रपटातील तिच्या भरतनाट्यम आणि कंटेम्पररी मिक्स (फ्यूजन) डान्स सीक्वेंसवर टीका होत आहे. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद आणि क्लासिकल डान्सर अनिता रत्नम यांच्यासह अनेक सोशल मीडिया युजर्सनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. शमा मोहम्मद म्हणाल्या की, अनन्याने त्यांच्या…

Read More

मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच:पोलिसांच्या चौकशीदरम्यान वक्तव्य; अशोक खरातचा मानसिक तोल ढासळला

नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज तासन्‌तास चालणाऱ्या चौकशीमुळे त्याच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर चौकशीदरम्यान त्याने, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, असे वक्तव्य केल्याची माहिती…

Read More

बाल विकास कार्यालयातील आगप्रकरणी चौकशी करावी:माकपची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी‎

येथील पंचायत समिती एकात्मिक बाल विकास कार्यालयाला (आयसीडीएस) ८ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत लाडकी बहीण, लेक लाडकी योजनांचे हजारो अर्ज, पोषण आहार, बेबी किट्स व अंगणवाडी सेविकांच्या नोंदवह्या जळून खाक झाल्या. कार्यालयामार्फत विविध योजनांतील अर्जसुद्धा जळाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयास्पद बाब म्हणजे आगीच्या दोन दिवस आधीच…

Read More

सत्य परिस्थिती प्रभाविपणे समाजासमोर पोहोचवण्यात छायाचित्रकारांचे योगदान:सटाण्यातीलनिकॉन कार्यशाळेत नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांचे प्रतिपादन‎

छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, भावना आणि वास्तव प्रभावीपणे जतन केले जाते. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील सत्य परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात छायाचित्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सटाणा नगराध्यक्षा हर्षद . येथील सप्तपदी लॉन्स येथे बागलाण तालुका छायाचित्रकार फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तसेच निकॉन कंपनीच्या विशेष छायाचित्रण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात छायाचित्रकारांनी आधुनिक उपकरणे…

Read More

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती…

Read More

पुरुषोत्तम मासात 101 तेजस्विनी बालिकांचा वैदिक संस्कार यज्ञ, एकादश-कुंडीय दिव्य संकल्प यज्ञाने भारावले वातावरण‎

माहेश्वरी समाज ट्रस्ट, बालिका सशक्तिकरण अभियान व संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात १०१ तेजस्विनी माहेश्वरी बालिकांनी सलग सात दिवस पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ईश्वरस्तुती, प्रार्थना आणि उपासनेसह एकादश-कुंडीय यज्ञात सहभाग घेत संस्कारमय वातावरण निर्माण केले. या यज्ञाचे ब्रह्मत्व…

Read More