Headlines

पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळली:गुवाहाटी हायकोर्ट म्हणाले – हे बनावट कागदपत्रांचे प्रकरण, पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक

गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती पार्थिव ज्योती सैकिया यांनी सांगितले की, खेरा यांनी रिनिकी भुईया सरमा यांच्यावर आरोप करण्यासाठी ज्या कागदपत्रांचा आधार घेतला आहे, ती पोलिसांनुसार आधीच बनावट सिद्ध झाली आहेत. न्यायालयाने म्हटले की, खेरा हे…

Read More

Why has the population balance deteriorated at the religious level? Committee to investigate, committee formed to deal with challenges like infiltration

Marathi News National Why Has The Population Balance Deteriorated At The Religious Level? Committee To Investigate, Committee Formed To Deal With Challenges Like Infiltration Home Minister नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील लोकसंख्येचे संतुलन बिघडल्याच्या आणि अनैसर्गिक लोकसांख्यिकीय बदलांच्या चौकशीसाठी सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केली. घुसखोरीमुळे…

Read More

Aditi Tatkare Clarifies Beed Ladki Bahin Scheme Exclusion

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ३,५४२ कोटी रुपयांच्या खर्चावर ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय व . अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ऑगस्ट २०२५ पासून या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी महिलांना तब्बल…

Read More

नामदेव ढसाळांच्या भूमिकेत ललित प्रभाकर:इल्लैयाराजांचे असणार संगीत; 'ढसाळ' मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता ललित प्रभाकर नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आणि नाविन्यपूर्ण विषयांच्या निवडीमुळे प्रेक्षकांची मने जिंकत असतो. आता ललित एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. दलित पँथरचे संस्थापक आणि प्रख्यात विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारणार आहे….

Read More

पोलिस आयुक्तांची फसवणूक करू पाहणारे तोतये ‘सीआयडीबी’ जेरबंद:तिघांना अटक, गळ्यातील आयकार्डच्या लेसमुळे आली शंका

“आम्ही सीआयडीबी टीमचे राष्ट्रीय अधिकारी आहोत. पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांत मदत करू’ असे सांगत पोलिसांनाच फसवू पाहणाऱ्या एका महिलेसह तिघांना स्वत: पोलिस आयुक्तांनी गजाआड केले. विशेष म्हणजे, हे तोतये अधिकारी पोलिस आयुक्तांनाच भेटायला गेले होते. मात्र, आयुक्तांच्या तीक्ष्ण नजरेने त्यांची तोतयेगिरी उघड झाली. याप्रकरणी या तिघा तोतयांसह त्यांना पोलिसांसारखी बनावट ओळखपत्रे पुरवणाऱ्या दिल्ली-हरिद्वार येथील संस्थेच्या चालकाविरुद्ध…

Read More

TMC मुख्यालयावर बंडखोर गटाचा ताबा:कुलूप-पोस्टर बदलले, यांमध्ये ममताचा फोटो नाही; एक दिवसापूर्वी पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर गटाने शुक्रवारी कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवला. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नेत्यांनी मेट्रोपॉलिटन येथील मुख्यालयाचे कुलूप बदलले, नवीन पोस्टर्स लावले, ज्यात ममता बॅनर्जी यांचा फोटो नव्हता. मात्र, कार्यालयाच्या आत आधीपासून लावलेले ममता बॅनर्जी यांचे फोटो आणि कटआउट काढण्यात आले नाहीत. ऋतब्रत बॅनर्जी वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या कोषाध्यक्षांसह TMC…

Read More

नगर तालुक्यात जनगणनेचा श्रीगणेशा; शिक्षकांचे चहा-पाण्याने स्वागत:नेप्तीसह परिसरातील गावांमध्ये घरयादी व घरगणनेसाठी नागरिकांचा प्रतिसाद‎

भारतीय जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव आदी भागांत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या नेप्ती व परिसरामध्ये जनगणनेचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या…

Read More

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप:आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात शोककळा पसरली असून गावागावांत हळहळ व्यक्त होत आहे. हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासा दरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘शुद्ध हवे'चा प्रथम पुरस्कार, 50 ई-बसेसही तयार, पण चार्जिंग स्टेशनचे काम संथगतीने

शहराची हवा शुद्ध राहावी, प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने अमरावती महानगर पालिकेला ५० इलेक्ट्रिक सिटी बस दिल्या असल्या तरी ई-बसमधून प्रवास करण्यासाठी शहरवासीयांना आणखी किमान सव्वा ते दीड वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण,आता कुठे कोंडेश्वर मार्गावरील जकात नाका व फिशरीज हब लगत असलेल्या चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक बस डेपोचे काम सुरू झाले आहे….

Read More

India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest at 47.6°C

Marathi News National India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest At 47.6°C | Heatstroke Units Ordered नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोमवारी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. बांदा 47.6°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे यापूर्वी 30 एप्रिल 2022 आणि 25 एप्रिल 2026 रोजी सर्वाधिक 47.4°C तापमानाची नोंद झाली होती….

Read More