Headlines

सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे निर्देश, मंदिर ट्रस्टच्या कारभारावरच संशय

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात 22 किलो चांदीची तफावत आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून, या चांदी अपहार प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत आता सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात सावे यांच्यासह 5 आमदार उतरणार:बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सहकाराचे राजकारण

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. यापूर्वी मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते….

Read More

कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकात खोडा घालण्याचे कारण नव्हते:कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, अशोक चव्हाणांचा पलटवार

महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु, कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात…

Read More

Nashik Simhastha Plan Misses Outer Ring Road; Traffic Woes Ahead for Kumbh Mela 2027

आगामी 2027 च्या कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय नियोजनाचे चक्र फिरू लागले असले तरी, वाहतुकीचा प्रश्न आ वासून उभा आहे. 2015 च्या सिंहस्थानंतर नाशिकच्या रस्त्यांवर 9 लाख 28 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्त्यांवरून हा वाहतुकीचा भार वाहिल . आरटीओने दिलेल्या आकडेवारी ही शहरातील कोंडीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. 2015-16 मध्ये नाशिकमध्ये 7 लाख 32…

Read More

दीप्ती चौधरींनी स्वीकारला पुणे काँग्रेस पश्चिम विभागाचा अध्यक्षपदाचा पदभार:काँग्रेस भवन येथे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून पदभार हस्तांतरण

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्षपदाचा पदभार माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी गुरुवारी स्वीकारला. काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून हा पदभार घेतला. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

Read More

देशात पहिल्यांदाच ‘पाण्याचा सातबारा’:पाणी बचतीतून मिळणार ‘अक्वाक्रेडिट्स’, संभाजीनगरसह टंचाईग्रस्त भागांसाठी निर्णय गेमचेंजर

जमिनीच्या मालकीसाठी आपण पिढ्यानपिढ्या ‘सातबारा’ उतारा पाहत आलो आहोत. पण आता देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात ‘पाण्याचा सातबारा’ ही क्रांतिकारी संकल्पना राबवली जाणार आहे. याअंतर्गत केवळ पाण्याचा हिशोबच ठेवला जाणार नाही, तर पाणी वाचवणाऱ्या ग्रामपंचायती आ . पाणीपुरवठा आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महसूल विभाग ही प्रणाली विकसित करत आहे. आयआयटी बॉम्बेचे जल अभ्यासक डॉ. अविनाश कदम आणि…

Read More

डॉ. अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान:नितीन गडकरी म्हणाले, जगाला वाचवण्यासाठी शाश्वत मूल्यांची गरज

पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी, विचार भिन्नता ही समस्या नसून विचारशून्यता ही खरी समस्या असल्याचे मत व्यक्त…

Read More

चांदूर रेल्वे-कुऱ्हा पर्यायी रस्ता अरुंद:वाहतूक कोंडीची समस्या, अपघातांचा धोका; धुळीमुळे नागरिकांना त्रास

चांदूर रेल्वे ते कुऱ्हा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामासाठी देण्यात आलेला पर्यायी रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदकाम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, हा पर्यायी मार्ग इतका अरुंद आहे की, दोन मोठी…

Read More

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू:एकाला वाचवताना दुसऱ्यानेही गमावले प्राण, बल्लाळवाडीत शोककळा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या बल्लाळवाडी येथे मंगळवारी दुपारी एक दुःखद घटना घडली. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सोहम जयसिंग नवले (वय १२ वर्षे) आणि विघ्णेश महेश पवार (वय ८ वर्षे) या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बल्लाळवाडी गावावर आणि जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास बल्लाळवाडी…

Read More

CM सुवेंदू पीए हत्याकांड- यूपीतून आणखी एक आरोपी पकडला गेला:कुटुंबासोबत हरिद्वारहून परत येत होता, हा देखील बलियाचाच रहिवासी

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी सोमवारी यूपीमधून आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली. बलिया येथील राजकुमार सिंह याला सीबीआयने मुझफ्फरनगर येथून पकडले. यापूर्वी 10 मे रोजी बलिया येथील राज सिंह याला अयोध्येतून पकडण्यात आले होते. बंगाल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 2 दिवसांनी, 6 मे रोजी 42 वर्षीय चंद्रनाथ रथ यांची गोळ्या…

Read More