Headlines

लिंगभेद मिटत आहे, पण फक्त महिलांमध्ये होतोय बदल:36% अमेरिकन ग्राहकांनी पारंपरिक लिंग श्रेणीच्या बाहेर जाऊन कपडे खरेदी केले आहेत

ऑफिसमध्ये सूट-वेस्ट परिधान केलेल्या महिला सामान्य झाल्या आहेत. पण तुम्ही एखाद्या पुरुषाला झुमके घालून मीटिंगमध्ये येताना पाहिले आहे का? कदाचित नाही. हाच फरक हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सहाय्यक प्राध्यापिका मारेन हॉफ यांच्या नवीन संशोधनाचा केंद्रबिंदू बनला. जेव्हा हॉफ यांनी ऑफिसमध्ये महिलांना सूट-वेस्टमध्ये पाहिले, तेव्हा त्यांनी स्वतःसाठीही काही खरेदी केले. पण एक मार्केटिंग स्कॉलर म्हणून त्यांच्या मनात…

Read More

आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू‎

लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर मार्गावरील आरापूर श . राहुल दिलीप राठोड (२१, रा. कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (३०, रा. जळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे…

Read More

राजे होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा हिंगोलीत सत्कार:खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या हस्ते सन्मान

राजे होळकर घराण्याचे तेरावे वंशज भुषणसिंह राजे होळकर यांचा सत्कार खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या हस्ते शिवशंभो प्रतिष्ठान हिंगोली व पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोलीच्या वतीने करण्यात आला. यावेळी रामराव वडकुते यांनी पत्रकारांच्या गृहसंकुलाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. हिंगोली येथे शिवशंभो प्रतिष्ठान हिंगोली व पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोली यांच्या वतीने राजे होळकर घराण्याचे तेरावे वंशज भुषणसिंह…

Read More

Mandhardev Kalubai & Dhom Devsthan to Get B Class Status

सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळूबाई देवस्थान आणि धोम येथील श्री नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या दोन्ही देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रा . वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी या दोन्ही देवस्थानांच्या विकासासाठी…

Read More

केळीच्या फळबाग मस्टरवर स्वाक्षरीसाठी 5 हजारांची लाच:औंढा नागनाथमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात!

औंढा नागनाथ तालुक्यातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतीमध्ये फळबागाच्या मस्टरवर स्वाक्षरीकरून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच घेतांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. १८ औंढानागनाथ येथे सायंकाळी रंगेहात पकडले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील एका…

Read More

देशातील 57% जिल्हे जबर हानीच्या काठावर:आपण राहतो तिथे धड 8 महिने जगताही येत नाही याची खंत वाटत नाही? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वातावरणात होणाऱ्या बदलांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आज देशातील 57 टक्के जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत. आपण जिथे जगतो तिथे 8 महिने आपल्याला धड जगताही येत नाही याची खंत आपल्याला वाटत नाही का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. राज ठाकरे…

Read More

‘आपला दवाखाना’ साठी 48.57 कोटींचा निधी:तब्बल 105 प्रकारची औषधे मिळणार मोफत

राज्यातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने झोपडपट्ट्या व गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत औषध खरेदीसाठी तब्बल ४८ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून तब्बल १०५ प्रकारच्या जीवनावश्यक औषधांची खरेदी केली…

Read More

फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयावरून विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला असतानाच, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या या यशावर संशय व्यक्त केला आहे. याचवेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

RSS Chief Mohan Bhagwat Statement On Marriage Vs Live-In Relationships

हैदराबाद11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, विवाह जीवनात शिस्त आणतो आणि धर्म व जबाबदारीची भावना निर्माण करतो. याउलट, लिव्ह-इन संबंधांमध्ये लोक जबाबदारीपासून पळ काढत केवळ सुख शोधतात. त्यांनी प्रश्न विचारला की, याचे परिणाम काय आहेत? लोकांना जबाबदारी नको असते. फक्त आनंद हवा असतो. जोपर्यंत मन करेल तोपर्यंत एकत्र राहा आणि जेव्हा मन…

Read More