Headlines

शक्तीपीठ महामार्गाविरोधात रांजाळा शिवारात आंदोलन:जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत 22 जणांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा शिवारात पत्रादेवी ते पवनार या सुमारे ८०० किलो मिटर अंतराच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात २२ जणांवर बुधवारी ता. २९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या जमाबंदीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रादेवी ते पवनार हा…

Read More

पुणे मनपा अधिकारी आठवड्यातून एकदा सार्वजनिक वाहन वापरणार:इंधन बचतीसाठी युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता, अधिकाऱ्यांच्या वाहन वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचा संताप:म्हणाले – फक्त फाशी नाही, त्याला दगडाने ठेचा, जिवंत जाळा; तोंडही न पाहण्याची इच्छा

नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीच्या पत्नीने आरोपीला केवळ फाशीच नव्हे तर दगडाने ठेचून जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. तर मुलाने त्या नराधमाला आपला बाप म्हणवून घेण्याची लाज वाटत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याचे राज्यभर…

Read More

वारकऱ्यांचे व्यासपीठ हे एक संत विचारांचे व्यासपीठ- पालकमंत्री:तरडेला वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा‎

वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संत विचारांचे व्यासपीठ आहे. मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. या ठिकाणी राजकारण नको, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र तरडे खुर्द (ता. धरणगाव) येथे वारकरी परंपरेच्या भक्तिमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदास महाराज होते. संत…

Read More

अखेर ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा मृत्यू:प्रियकरावर खुनाचा गुन्हा, दहा दिवसांपासून रुग्णालयात सुरू होते उपचार

प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर…

Read More

मे महिन्याच्या ग्रामसभेत जनगणना, पाणीटंचाईवर होणार चर्चा:सीईओ गांधींनी परिपत्रक काढले, स्व-गणनेवर विशेष लक्ष

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये जनगणना आणि संभाव्य पाणीटंचाई या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पंचायत विभागामार्फत हे परिपत्रक सर्वदूर पाठविण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झाली…

Read More

निदा खानचा पोलिसांना चकवा; धर्मांतर कटाची सूत्रधार फरार:गर्भवती असल्याच्या दाव्याने खळबळ; जामीनावर उद्या सुनावणी

नाशिकमधील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिच्याबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. 21 दिवसांपासून फरार असलेली निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात खळबळ उडाली असताना, आता ती गर्भवती असल्याचा दावा समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानने नाशिकरोड न्यायालयात…

Read More

पगार मागितला तर चौकशीचा हवाला:नोकरी सोडल्यावर मोठ्या कंपन्या FNF नाकारत आहेत; काय आहेत कर्मचाऱ्यांचे अधिकार

दिल्लीतील एका कंपनीत काम करणारे अर्णव पटेल नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 3 महिन्यांनंतरही त्यांच्या उर्वरित पगाराची वाट पाहत आहेत. नियमानुसार, त्यांना शेवटच्या कामाच्या दिवसाच्या 2 दिवसांच्या आत कंपनीकडून फुल अँड फायनल सेटलमेंट मिळायला हवे होते, पण कंपनी शेवटच्या महिन्याचा पगार देण्यासही तयार नाही. दिल्लीतीलच एका दुसऱ्या कंपनीत काम करणाऱ्या अपर्णालाही कंपनीने छाटणीत बाहेर काढले, पण…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.39 कोटींचा गांजा जप्त:आंतरराज्यीय तस्कर अटकेत, 634 किलो गांजा हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 634 किलो गांजा जप्त केला असून, एकूण 3 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात…

Read More

नकार, प्रेम आणि संघर्ष:अंशुमन-महवशने सांगितली हृदयस्पर्शी कथा; लहान शहरातून आलेल्या दोघांनी व्यक्त केले- यशामागचे दुःख आणि अधुरे प्रेम

अंशुमन पुष्कर आणि महवश लवकरच ‘सतरंगी बदला का खेल’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. लहान शहरांमधून बाहेर पडून आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने ओळख निर्माण करणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी दिव्य मराठीशी खास संवाद साधला. मुलाखतीत त्यांनी आपला संघर्ष, नकार, प्रेम, लहान शहरांमधील विचार आणि अभिनयाच्या प्रवासावर मनमोकळेपणाने चर्चा केली. अंशुमनने सांगितले की काही पात्रे त्याला आतून…

Read More