Headlines

बांकीपूरमध्ये भाजप 422 पैकी 400 बूथवर पराभूत:मंत्री रामकृपाल-रविशंकर आपले बूथ वाचवू शकले नाहीत; नितीन नवीन यांचे बालपण जिथे गेले, तिथेही हरले

पाटणा येथील बांकीपूर विधानसभा जागेवर झालेली पोटनिवडणूक जन सुराजचे प्रशांत किशोर यांनी 19,323 मतांनी जिंकली. राजदचे यादव-मुस्लिम समीकरणही तुटले. पीके यांना प्रत्येक वर्गातील लोकांनी मतदान केले. ज्या जन सुराजला 9 महिन्यांपूर्वी 7717 मते मिळाली होती, त्याची मते आठ पटीने वाढली. भाजपचा कमकुवत उमेदवार आणि विजयाबद्दलचा अति आत्मविश्वास महागात पडला. पक्षाला बांकीपूरमधील 422 पैकी 400 मतदान…

Read More

छत्रपती संभाजीनगर हादरले!:शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा थेट शिक्षकांवरच चाकू हल्ला; घटनेचा थरारक VIDEO

शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आणि त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र ठिकाण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने या विश्वासालाच मोठा हादरा दिला आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी फेल झाल्याचा राग मनात धरून या विद्यार्थ्याने आधी…

Read More

Monsoon delayed… stuck 35 km away in Kerala till June 3-4, Meteorological Department had said

Marathi News National Monsoon Delayed… Stuck 35 Km Away In Kerala Till June 3 4, Meteorological Department Had Said Monsoon Will Hit Kerala On May 26 अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळममध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला. मान्सून केरळमच्या किनाऱ्यापासून ३०-३५ किमी अंतरावर ५ दिवसांपासून अडकला असून पुढील २-३ दिवसांत…

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More

हिंगोलीत 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी:नदी, नाल्यांना पूर; सेनगावात पुलावरून कार वाहून गेली, चौघे बचावले

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. हिंगोली जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट…

Read More

संत एकनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान:471 व्या आषाढी वारीसाठी हजारो वारकरी सज्ज‎

येथून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचे पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. नाथ…

Read More

मनपा प्रसूतिगृहांतील बाळंतीणींना 3 महिन्यांपासून मोफत अन्न नाही:औषधे, सलाईनची वानवा; नातेवाइक बाहेर विकत घेतात

सोलापूर शहरातील महापालिकेच्या ७ प्रसूतिगृहांमधील २८३ बाळंतीण गेल्या अडीच महिन्यांपासून मोफत अन्नापासून वंचित आहेत. इतकेच नव्हे, औषधे आणि सलाइनचीदेखील वानवा आहे. नातेवाइक बाहेरच्या मेडिकलमधून खरेदी करताना दिसून येतात. प्रसूतीसाठी दाखल होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंत मातांना सकस आहार देण्याची योजना मनपा अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवल्यासारखी स्थिती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याचे कारण हास्यस्पद दिले. काढलेल्या निविदेला प्रतिसाद नसल्याने…

Read More

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. “लोकरंग’तर्फे आयोजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे,…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच आजच्या तरुणाईला ऊर्जा देणारे:संपत बारस्कर यांचे प्रतिपादन, चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक . क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…

Read More

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष:बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही; ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम

बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सोहराबुद्दीनचे भाऊ, रुबाबुद्दीन, नयाबुद्दीन यांच्या याचिका फेटाळून लावल्या. ज्या २२ जणांना आरोपमुक्त…

Read More