Headlines

राहुल गांधींचे नेतृत्व वारसाहक्काने नव्हे, संघर्षातून उभे राहिले:काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे प्रतिपादन

काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नेतृत्व केवळ वारसाहक्काने नव्हे, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष आणि त्यागातून उभे राहिले आहे. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या जागा दुप्पट करून राहुल गांधींच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा दिला, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मुख्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त…

Read More

भोंदू खरात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठार:'शिवनिका ट्रस्ट'चे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू; पत्नीही ठार, मुलगा गंभीर

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. एसआयटीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक…

Read More

स्रोत स्तरावरील कचरा विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना:बायोमायनिंग, वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा : घनकचरा प्रकल्पाची पाहणी‎

सुकळी कंपोस्ट डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असून, शहरातून दररोज येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण आणि विलगीकरण बायोमायनिंगद्वारे केले जात असल्याबद्दल माहिती घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी ‘स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरण’ या उपक्रमाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनी घरातूनच ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद…

Read More

अमरावती जिल्ह्यात 6 मंडळांत अतिवृष्टी:अमरावती, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीमध्ये जोरदार पाऊस, 4 घरांची अंशतः पडझड

अमरावती जिल्ह्यात बुधवारी मान्सूनने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे चार घरांची अंशतः पडझड झाली, तर मोर्शी तालुक्यात वीज पडून तीन बकऱ्या दगावल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण विभागाने गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, अमरावती तालुक्यातील अमरावती महसूल मंडळात ९१.५ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा महसूल मंडळात…

Read More

करमाळा तालुक्यात 52,591 हेक्टरवर खरीप पेरणी:मका, तूर पेरणीत होणार वाढ, पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांची खोल नांगरणीसह मशागतीची कामे वेगाने सुरू‎

करमाळा आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत, खोल नांगरणी आणि बांध-बंदिस्ती दुरुस्तीसह मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. शेतकरी पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून खरिपाच्या पूर्वतयारीला लागला . तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसह मका आदी पिकांची काढणी आणि मोडणीची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता संपूर्णपणे खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून सध्या शेतजमिनीची…

Read More

गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव, त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुजनगरी येथील महासमाधी परिसरात गुरुवारी ३० रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने हृदस्पर्शी ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपात साजरा करण्यात आला. ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुजनगरीत गावकऱ्यांनी…

Read More

हिंगोलीत आधार प्रमाणीकरणासाठी दोन दिवसीय शिबीर:DDR सुरेखा फुपाटे यांची माहिती, आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारीही उपस्थित राहणार

हिंगोली जिल्ह्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने ८ ठिकाणी गुरुवारपासून ता. १३ दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिली आहे. हिंगोली जिल्हयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्यात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक क्रमांक बंधनकारक…

Read More

NEET पेपरफुटीवर भाजपने म्हटले- राहुल भ्रम पसरवताहेत:काँग्रेस 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण करत आहे, आम्ही तात्काळ कारवाई केली

भाजपचे राष्ट्रीय माध्यम सह-प्रमुख आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संजय मयूख यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या वक्तव्याला अत्यंत दुर्दैवी, असंवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत तीव्र आक्षेप घेतला आहे. डॉ. मयूख म्हणाले की, राहुल गांधी अजून किती काळ केवळ पोकळ आरोप आणि संभ्रम पसरवण्याचे राजकारण करत राहतील? ही वेळ देशातील लाखो…

Read More

Sit-in protest by successful JSSC-CGL candidates continues in Ranchi

करमजीत सिंग जग्गी । रांची10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंड उच्च न्यायालयाने झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला 15 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या आदेशालाही स्थगिती दिली आहे. झारखंड सरकारने JPSC आणि झारखंड कर्मचारी निवड…

Read More

महात्मा फुले यांचे विचार‎कृतीत आणण्याची गरज‎:मोहाडीत व्याख्यानमालेत हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन

दिंडोरी ​महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, आजही समाजातील अनेक प्रश्न कायम असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांची आणि कार्याची आज पूर्वीइतकीच गरज आहे. आपण महात्मा फुलेंचे फक्त विचार न ऐकता ते कृतीत आणण्याची नितांत…

Read More