Headlines

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात…

Read More

फडणवीसांची बाईकवरून एन्ट्री, पण PUC ची मुदत संपलेली:काँग्रेसची टीका, खासदार वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रे आणली समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वतः केवळ दोन गाड्यांचा ताफा घेऊन प्रवास करत इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून दिला होता. याला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आज पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला आणि आपल्या ताफ्यातील ५० टक्के वाहने कमी करण्याचे आदेश दिले. याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष…

Read More

कालवा आवर्तनामुळे सव्वा लाख हेक्टरला लाभ:पुराचे वाहून जाणारे पाणी कालव्यातून सोडल्याने नियंत्रण, पाऊस नसल्याने पिके, खरिपाला हाेती गरज‎

उजनी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रातून व डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन लाभ क्षेत्रातील पिकांसाठी नि शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे. भीमा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी सुमारे १३८ किलोमीटर आहे. या कालव्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ ते १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचनाचा लाभ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. सुमारे ४५ ते…

Read More

शिंदेंना निमंत्रण नाही, मंत्रिमंडळ बैठकीत उमटले पडसाद:सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुर तर्फे शेवाळा या गावांमध्ये शेतखरडणी अनुदान वाटपात गैरव्यवहार करून शासनाची ६.१५ लाख फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी तारीख 8 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पिंपरी कृष्णापुर तर्फे शेवाळा व अन्य एका गावामध्ये सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडणीचे अनुदान मंजूर…

Read More

डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, शेडनेट फाडले:10 हजार बांबू जाळले, घरातील लोक आखाडी पाहण्यास गेल्याची संधी साधली‎

तालुक्यातील वीरगाव येथे अंबिका मातेचा यात्रोत्सव सुरू असतानाच, एका प्रगतशील शेतकऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवठाण रोडवरील विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या शेतातील उभ्या डाळिंबाची नासधूस करून १० हजार बांबूंचा . बुधवारी रात्री वीरगाव येथे यात्रेनिमित्त ‘आखाडी’चा (दशावतार) कार्यक्रम होता. कुमकर आणि घरातील इतर सदस्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. घरात…

Read More

आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्य नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा:अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

प्रतिनिधी | अकोला आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे मराठा समाजात संतप्त प्रक्रिया उमटत आहे. वगळलेला नकाशा पूर्ववत समाविष्ट करा, अशी मागणी करीत अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक दिली. यापूर्वी अनेकदा इतिहास बदलण्यात येत असल्याचा आरोप करत शिवप्रेमी आक्रमक झाले होते. कधी जाहीर भाषण तर कधी लिखाणातून इतिहासाचे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न…

Read More

मोदी म्हणाले- महिलांना सपा-काँग्रेसने धोका दिला:घराणेशाहीचे पक्ष नारीशक्तीला घाबरले आहेत; मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले. पंतप्रधान म्हणाले, ४० वर्षांपासून महिला आरक्षण रखडले होते. आम्ही २०२३ मध्ये नारी शक्ती अभिनंदन पारित केले. हा कायदा लागू व्हावा, यासाठी चर्चा ठेवली. सपा, काँग्रेस, टीएमसी, डीएमके सारख्या पक्षांनी देशातील महिलांना धोका…

Read More

दोन कोटींची योजना, तरी मिळेना पाणी:संतप्त भातोडी पारगाव ग्रामस्थ टाकीवर, शोले स्टाईल आंदोलनानंतर प्रशासन म्हणतंय आठ दिवसांत काम करू पूर्ण‎

अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थां . “हर घर जल’ या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी…

Read More

बोहरेचा प्रलंबित भूसंपादनाचा विषय मार्गी:आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत दिले निर्देश‎

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बोहरे (ता. अमळनेर) येथील पाडळसरे धरणांतर्गत भू-संपादन आणि संपूर्ण पुनर्वसनाचा विषय आता मार्गी लागणार आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तातडीची बैठक लावली. या बैठकीत बोहरे येथील प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी…

Read More

‘टिंबकटू कलेक्टिव्ह’, ‘कॉज टू कनेक्ट’ला किर्लोस्कर वसुंधरा सन्मान:19 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, पुणे येथे पुरस्कार प्रदान

पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘द टिंबकटू कलेक्टिव्ह’ संस्थेला ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच, स्थानिक पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘कॉज टू कनेक्ट’ संस्थेला ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हे पुरस्कार पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित १९ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रदान करण्यात आले. या महोत्सवाला पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव…

Read More