Headlines

अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी

नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक…

Read More

सुवेंदू म्हणाले- CAA चे अर्ज 6 महिन्यांत निकाली काढले जातील:कोणाचीही नागरिकत्व रद्द होणार नाही; आज 300 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र दिले

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत सर्व प्रलंबित अर्जांचा निपटारा पुढील 6 महिन्यांत होईल. ते म्हणाले की, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी बनवला आहे, कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. न्यू टाऊन येथे आयोजित सीएए प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात सुवेंदू यांनी उत्तर 24 परगणा येथील मतुआ समुदायाच्या सुमारे…

Read More

गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक:आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; 25 ते 30 कुटुंबं संकटात

मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरात एका दाम्पत्याने इतर दोन आरोपींसह नागरिकांची तब्बल ७ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला नातेवाईक आणि परिचितांकडून एक…

Read More

महाराजस्व शिबिरात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही:सभापती गरड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली तीव्र नाराजी

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे या प्रकाराबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शनिवारी (१ ऑगस्ट) बीड बायपास येथील सूर्या लॉन्स येथे…

Read More

Aditya Thackeray Writes Letter To Maharashtra DGP Over Student Protest Cases

दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्याप मोठा संभ्रम कायम आहे. अ . राज्य शासनाच्या गृह विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाला पत्र पाठवून विद्यार्थी आंदोलनातील गुन्हे विहित मार्गाने मागे घेण्याचे आणि कोणतीही…

Read More

Antilia Case Update: Sachin Vaze, Pradeep Sharma Face UAPA Charges

देशातील उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने . आरोपींनी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज आणि विविध कायदेशीर प्रक्रियांमुळे गेली पाच वर्षे आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने कठोर…

Read More

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी वाहिनी विलगीकरणाची कामे वेगाने करा:महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी वाहिनी विलगीकरणाची कामे वेगाने करा. तसेच स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे शंकानिरसन तसेच ग्राहक मेळावे घेऊन प्रबोधन करा, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी…

Read More

राहुल म्हणाले- विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही:त्याऐवजी त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी; नीटमध्ये जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना भेटले

राहुल गांधींनी शनिवारी चेन्नईमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी X वर पोस्ट करून लिहिले- विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, उलट त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. त्यांनी पुढे म्हटले की, पालकांना आपल्या मुलाचा शोक करताना पाहण्यापेक्षा अधिक वेदनादायक काहीही असू शकत नाही. नीट पेपरफुटीनंतर पंतप्रधान ना पीडित पालकांना भेटले आहेत, ना अशा कोणत्याही विद्यार्थ्यासोबत बसले आहेत ज्याचे…

Read More

सिद्धिविनायक मंदिरातून 18 कोटींच्या दानचोरीचा आरोप:राज ठाकरेंचा घणाघात, तर विश्वस्तांचेही प्रत्युत्तर; काय आहे प्रकरण?

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या चर्चेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातही दरवर्षी १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा केल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला. मात्र, या दाव्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार…

Read More

अमित शहांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसचे आंदोलन:अनेक पदाधिकारी ताब्यात, युवक काँग्रेसकडून पोलिस कारवाईवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसने शनिवारी आंदोलन करत अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दौऱ्यापूर्वी मध्यरात्रीच युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत घरातून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसने…

Read More