Headlines

अधिकमासानिमित्त तिर्थाटन:प्रवाशांची गर्दी वाढली; रेल्वेत आरक्षण मिळेना,एसटीतही गर्दी वाढली, महिलांना 50 टक्के सवलतीने संख्या जास्त‎

उन्हाळ्यात बहुतेक जण पर्यटनासाठी जात असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यातच अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) तिर्थाटनाला जाणाऱ्यांचीही भर पडल्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. सामान्य श्रेणीत तर पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी प्रचंड गर्दी आहे. अशा प्रवासात गैरसोय होत असली तरी प्रवासी एका रात्रीचा त्रास आहे, असे म्हणत अगदी सहज ती सहन…

Read More

आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा!:आमदार लाड यांच्या भेटीनंतर जरांगेंचा सरकारला इशारा; जीआर डावलून फी उकळणाऱ्या शाळांवर कारवाईचे लाड यांचे आश्वासन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला. यावर जरांगे यांनी सरकारच्या काही निर्णयांचे मोकळेपणाने कौतुक…

Read More

पश्चिम बंगालचा विजय सरळ मार्गाने नाही मिळवला:संजय राऊत यांची भाजपवर टीका, म्हणाले- दिवा विझताना मोठा होत असतो

आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर केरळमध्ये कॉंग्रेसला अधिक मत मिळतंय दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पश्चिम बंगालचा विजय हा सरळ मार्गाने मिळवलेला नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय…

Read More

संरक्षण उत्पादनात खासगी कंपन्यांचा 25 टक्के वाटा:1.76 लाख कोटींच्या निर्मितीची माहिती संजीव कुमार यांनी दिली

संरक्षण उत्पादन विभागाने देशातील संरक्षण उत्पादनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी सांगितले की, देशात १.७६ लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन झाले असून, यात खासगी कंपन्यांचा २५ टक्के वाटा आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांवर भर दिला जात आहे. पुण्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या आहेत. स्फोटक आणि प्रोपेलंट उत्पादकांसाठी नुकताच…

Read More

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार

माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे…

Read More

SC ची दिल्ली सरकारला विचारणा:फक्त पुरुष, महिला श्रेणीत ट्रान्सजेंडरची नियुक्ती कशी होईल; भरतीत तिसऱ्या लिंगाची जागा कुठे?

सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडर समुदायाच्या रोजगाराच्या अधिकारांबाबत दिल्ली सरकारला विचारले की, सरकारी भरती जाहिरातींमध्ये रिक्त जागा फक्त पुरुष आणि महिला श्रेणींमध्ये विभागल्या जातात, तेव्हा ट्रान्सजेंडरांची नियुक्ती कशी होईल. कोर्टाने या प्रकरणी दिल्ली सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सांगितले की, फक्त अर्ज पोर्टलमध्ये तिसऱ्या…

Read More

भाजपला दोष देऊ नका, यंदा अभूतपूर्व पाऊस:मुंबईतील दुर्घटनांवरून विरोधकांच्या टीकेला आमदार कालिदास कोळंबकरांचे उत्तर

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वादळी वारे आणि ढगफुटीसदृश पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला धारेवर धरले असतानाच, भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत…

Read More

मुख्यमंत्री विजय यांनी कर्मचाऱ्यांना टेबल उचलण्यास मदत केली:शपथविधी सोहळ्यात मंचावर शेजारी उभे असलेले राहुल गांधीही थक्क

तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झालेले अभिनेता-राजकारणी विजय यांनी रविवारी चेन्नई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मंचावर ठेवलेले टेबल हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत केली. कार्यक्रमात उपस्थित असलेले काँग्रेस नेते राहुल गांधीही हे पाहून आश्चर्यचकित झाले. विजय यांच्या या वागणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, शपथविधी सोहळ्यानंतर राज्यपाल आणि इतर नेत्यांसोबत ग्रुप फोटोची तयारी सुरू होती. याच…

Read More

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे बुवाबाजीला खतपाणी:बुवाबाजी विरोधी परिषदेत प्रा. श्याम मानव यांचा आरोप‎

प्रतिनिधी | अकोला सध्या बुवाबाजीवरुन अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी महायुतीवर सरकारवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारकडून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्यात येत असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरले असा खळबळजनक आरोप प्रा. मानव यांनी केला. ते मराठा मंडळ सभागृहात पार…

Read More

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबद्दल चालक, वाहक व . वेंगुर्ला, लांजा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस रात्री…

Read More