Headlines

दीपिका पदुकोणला हिट चित्रपटानंतरही टोमणे ऐकावे लागले:डिप्रेशनची बळी ठरली, आता बॉक्स ऑफिसवर तिचेच वर्चस्व, नेटवर्थ ₹500 कोटींहून अधिक

दीपिका पदुकोणने 2007 मध्ये ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून पदार्पण करून स्टारडम मिळवले, पण तिला टीका आणि टोमण्यांना सामोरे जावे लागले. तिच्या संवादफेक आणि उच्चारांची खिल्ली उडवण्यात आली, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचू लागली. करिअरच्या शिखरावर असतानाही, 2014 च्या सुमारास ती नैराश्याची शिकार झाली. तिने थेरपी आणि आत्मविश्वासाच्या मदतीने स्वतःला सावरले. या काळानंतर ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है…

Read More

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सायबर फसवणूक:बनावट खाते बनवून केली पैशांची मागणी; सायबर सेलकडे तक्रार दाखल

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग नागरिकांना यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबाबत सातत्याने सतर्क करत आहे. मात्र, तरीही डिजिटल अरेस्ट आणि सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून भावनिक मेसेजद्वारे पैशांची मागणी करण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. यात आता सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ अधिकारीही सायबर भामट्यांचे लक्ष्य होत असून, नुकतेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर…

Read More

संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून नागरिकांना विचार दिले:कन्नड तालुक्यातील गणेश गडावर कीर्तन, भाविकांची उपस्थिती‎

भंडारा डोंगरावर तप करणारे थोर संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून देव भेटवला. संतांच्या विचारांचा खजिना उघडुन सामान्य नागरिकांना संतांचे विचार देऊन समाधानी केले. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतुल महाराज अंदमाने (न . कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील तलाववाडी ते बालखेड रोडजवळील डोंगरावर असलेल्या गणेश गडावर श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:अतिक्रमण काढण्यापूर्वी पुनर्वसन करावे, वेरूळला भक्त निवासासह इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करण्याचे निर्देश दिले असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवास आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. वेरूळ विकास…

Read More

मध्यरात्रीचा थरार:गंगापूरला एफडीए अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून 30 गोण्या गुटखा पळवला, दोन जणांना अटक, पळवलेल्या टेम्पोचा शोध सुरू

प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न सुरक्षा विभागाच्या पथकावर पाळत ठेवत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे सोमवारी (८ जून) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सहायक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीद सिद्दिकी आणि नमुना सहायक अमोल कांबळे यांचे पथक वैजापूरहून रहीमपूर येथील एम.जी.के. रोलर फ्लोअर मिल परिसरात दाखल झाले. तेथे…

Read More

एनडीआरएफची महाराष्ट्र-गोव्यात पथके तैनात:मान्सूनसाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 5 बटालियनची पूर्वतयारी

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्वरित व प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी 5 बटालियन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांनी 1 जुलै 2026 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या पथकांची पूर्वतैनाती केली आहे. ही तैनाती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , महाराष्ट्र तसेच एनडीआरएफ मुख्यालय यांच्या समन्वयाने सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड,…

Read More