काळरात्र:नदीचे रौद्र रूप, तरी बचाव पथकाने 16 जणांना वाचवले
काळरात्र, नदीचे रौद्र रूप, पूरस्थिती अशात धावून आलेल्या जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना वाचवण्यात यश मिळवले. पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांचा यशस्वी सामना केला. ३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि रेस्क्यू…