Headlines

मूव्ही रिव्ह्यू- टोस्टर:कंजूषीची मजेदार कल्पना, पण कमकुवत कथा आणि विस्कळीत पटकथा चित्रपटाला कंटाळवाणा बनवते

रेटिंग: 2/5 कलाकारः राजकुमार राव, सान्या मल्होत्रा दिग्दर्शकः विवेक दास चौधरी टोस्टरची संकल्पना ऐकायला रंजक आहे आणि चित्रपटाची सुरुवातही आशादायक वाटते. पहिल्या काही मिनिटांत एक वेगळा सूर दिसतो, ज्यात हलक्या विनोदासोबत एक विचित्र सस्पेन्सही आहे. पण हा इंटरेस्ट जास्त काळ टिकत नाही. चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसतशी त्याची पकड सुटत जाते आणि सुरुवातीला जो ताजेपणा…

Read More

संघर्षाचा पहिला मोठा विजय:कर्जमाफीच्या दोन जाचक अटी हटल्या, शेतकऱ्यांचा लढा अद्याप सुरूच राहणार – रविकांत तुपकर

कर्जमाफीच्या निकषांमधील दोन महत्त्वाच्या जाचक अटी हटवण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठक संपताच विधानसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा…

Read More

निकृष्ट कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांना थेट ब्लॅकलिस्ट करा:विधानसभेत विजय वडेट्टीवारांची आक्रमक मागणी, मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली कोळशाची खराब गुणवत्ता

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वीज निर्मिती आणि वीज टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांतील संच वारंवार बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हेच प्रमुख कारण आहे,” असा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्नादरम्यान केला. विशेष म्हणजे, विरोधी पक्षाचा हा आरोप मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री…

Read More

आर्मी चीफ म्हणाले- भारत ऑपरेशन सिंदूर 2.0च्या तयारीत:तिन्ही सेना पुढील युद्धासाठी 24 तास तयारी करत आहेत, सध्या फक्त युद्धविराम

सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. सध्या केवळ युद्धविरामासारखी स्थिती आहे. गरज पडल्यास तिन्ही सेना ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी पूर्णपणे सज्ज आहेत. आर्मी चीफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने एक बेंचमार्क सेट केला आहे की भारत चिथावणीला कसे प्रत्युत्तर देतो. कॅडेट्सनी आपल्या लष्करी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच हे कायम ठेवावे. आर्मी चीफ…

Read More

केआरए ज्वेलर्सने माउलींच्या पालखीसाठी घडवला चांदीचा रथ:आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला, वजन 2.8 टन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी केआरए ज्वेलर्सने शुद्ध चांदीचा एक आधुनिक रथ तयार केला आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत बनवलेला हा रथ 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यात दाखल होईल. या रथाचे वजन कमी केल्यामुळे यंदाच्या सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सोपे होणार आहे. केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथाची…

Read More

Manoj Jarange Patils Strong Reply to Vijay Vadettiwar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. त्यानंतर सरकारच्या एकंदरीत भूमिकेवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी डबल ढोलकी सरकार म्हणत सड . मनोज जरांगे पाटील म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचे कॉंग्रेसचे सरकार असताना ओबीसींचे कल्याण केले होते का? झोके बांधून…

Read More

स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ पंढरीत अर्धनग्न आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरणवर मोर्चा‎

राज्य शासनाने वीज ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेल्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात पंढरपूर शहरात बुधवारी अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंदील हाती घेऊन आणि अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत महावितरण प्रशासनाचा निषेध केला. पंढरपूर शहरात महावितरण कडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहेत,…

Read More

43 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी:नातेवाईकांनाही अडकविण्याचा प्रयत्न, येवला तालुक्यातील महिला तक्रारीसाठी सरसावल्या‎

प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर ३ दिवसात जवळपास ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी लासलगाव पोलिस कार्यालयात दाखल झाले आहेत. निफाड सोडून इतर तालुक्यातील महिला देखील आता तक्रारी दाखल करत आहेत. छोटे…

Read More

मुंबईतील मोहर्रमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूलचे वाटप:पुण्याच्या तरुणाला अटक, 14 हजार 900 गोळ्या जब्त; मोठा घातपात टळला

मुंबईतील भायखळा परिसरात मोहर्रमच्या जुलूस दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलूसमध्ये सामील झालेल्या नागरिकांना गुपचूप विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या प्रमाणावर जीवानिशी मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या फैयाज प्रेमजी या संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल आणि ५० किलो घातक…

Read More

रणबीर-आलियाच्या लग्नाचा चौथा वाढदिवस:बर्फवृष्टीदरम्यान सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले; अभिनेत्रीने लिहिले- तू सोबत आहेस तर दिवस-रात्र आहे

बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने आलियाने सोशल मीडियावर तिच्या सुट्ट्यांचे अनेक अनसीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये शांततेचे क्षण घालवताना दिसत आहे. आलियाने इंस्टाग्रामवर तिच्या स्कीइंग ट्रिपची झलक दाखवली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही…

Read More