Headlines

इंधनावरील कार बुकिंग रद्द करून ईव्ही घेण्याकडे कल:इंधन दरवाढीमुळे इव्हीची मागणी 30 टक्क्यांनी वाढली

वाढती इंधन दरवाढ आणि आखाती देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती, याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर दिसतो आहे. डिझेल, पेट्रोलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना नाशिककर पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक कारची मागणी 15 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल कारचे बुकिंग रद्द करून इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्याला पसंती देत आहे. केवळ…

Read More

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक‎

तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वात एमजेपीचे उपअभियंता निखिल राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कुटासा व पातोंडा येथील…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई:70 हजारांची लाच स्वीकारताना अभियंत्याच्या लाचलुचपत विभागाने आवळल्या मुसक्या

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. उमेश अरुण लोंढे (वय 28, रा. रहाटणी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3) अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदाराने…

Read More

अमरावतीत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र सुरू:महिलांना एकाच छताखाली योजनांची माहिती व समस्या निराकरण

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘मिशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र’ उघडण्यात आले आहे. महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी, तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, हा या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. हे केंद्र अमरावती येथील जुन्या तहसील कार्यालयात, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला स्थित आहे….

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनासाठी गर्दी:राजकीय नेतेही हजर; जय भीमच्या घोषणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी अभिवादनासाठी स्मारक परिसरात दाखल होऊ लागले आहेत. विविध भागांतून अनुयायांचे लोंढे स्मारक परिसरात येताना दिसत असून, संपूर्ण परिसरात जय भीमच्या घोषणा घुमत आहेत. यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावत बाबासाहेबांना अभिवादन केले. यंदाच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील स्मारकासमोर विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात…

Read More

हॉटेलमध्ये आता 'शुद्ध पनीर'च मिळणार!:बनावट वापरल्यास मेन्यूकार्डवर उल्लेख करणे अनिवार्य; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय

हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट ‘चीज ॲनालॉग’ खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी बनावट चीज ॲनालॉग वापरल्यास, त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 27 एप्रिल…

Read More

अमरावती शिक्षकांचे शाळा सुरू करण्याच्या तारखेला आव्हान:मुंबई उच्च न्यायालयात याचिका, 9 जूनला पुढील सुनावणी

अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ही याचिका दाखल केली असून, पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. विदर्भातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हे आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या…

Read More

Maharashtra ST Corporation Land Privatization Plan; Devendra Fadnavis Review

महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि ग्रामीण जनतेची जीवन वाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संदर्भात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक माहिती समोर येत आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या राज्यभरातील तब्बल १४८५ हेक्टर मोक्याच्या जागांचे व्यावस . परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांसमोर हा संपूर्ण आराखडा मांडणार असून, या हाय-व्होल्टेज बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस या…

Read More

India Retail Inflation Hits 3.93% in May 2026

नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये 3.48% होती. गेल्या 5 महिन्यांत किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यम-मुदतीच्या 4% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. 5 महिन्यांत पहिल्यांदाच महागाई 4% च्या जवळ पोहोचली 2026 च्या…

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद:एकाच दिवसात 6 कोटींची विक्रमी उलाढाल, आतापर्यंत 32 कोटींची उलाढाल

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना…

Read More