Headlines

मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही:राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही, फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर झाल्याचाही दावा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या ‘धमकी व ऑफर’च्या दाव्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. “सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल जरांगेंना पाठवला जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ…

Read More

50 फूट पाण्यात बिबट्याचा ‘जीवनसंघर्ष’:वांजुळपोईत 100 फुटांच्या‎विहिरीत पडला; पाईपच्या‎ आधाराने वाचला‎

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई शिवारात दादासाहेब नाना कोळपे यांच्या शेतातील सुमारे १०० फूट खोल व ५० फूट पाणी असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उशिरा घटनास्थळी पोहोचून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. वांजुळपोई परिसरात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:51 वर्षीय नराधमाला अटक

अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. विठ्ठल मुरलीधर फरतारे (वय ५१, रा. मोहोज देवडे, ता. पाथर्डी, सध्या रा. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. २९ जुलै रोजी पीडित मुलीच्या…

Read More

Maharashtra Zilla Parishad Election 2026; 50 Percent Reservation Impact

राज्यात गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. त्य . 50% आरक्षणाच्या मर्यादेमुळे जागांच्या समीकरणात बदल 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडली गेल्यामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या….

Read More

जंतर-मंतरवर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद:म्हणाले- पोलिसांविरुद्ध चुकीचे नॅरेटिव्ह केले, वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने लाल झाला होता

दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनावर आणि २० जुलै रोजी संसद मार्चमध्ये झालेल्या हिंसाचारावर आपली बाजू मांडली. एका पोलीस जवानाची मुलगी गुंजन म्हणाली, ‘माझे वडील आघाडीवर होते. ते जेव्हा घरी यायचे, तेव्हा म्हणायचे की हे आता विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिले नाही, यात चुकीचे लोक सामील झाले…

Read More

सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सावकारांचा सुळसुळाट, पण खात्याला माहितीच नाही!:अवैध सावकारकीसह मायक्रो फायनान्सवरून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल

“अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब व शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. अनेक जण जामीनदार झाले म्हणून कोट्यवधींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. हा प्रकार एकाच जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही खात्याला किंवा मंत्र्यांना याची साधी माहितीच नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार बच्चू कडू…

Read More

नीतीश भारद्वाज यांनी रणबीर कपूरला दिला सल्ला:रामायणाचा ट्रेलर पाहिल्यानंतर म्हणाले- कृपया आपल्या वाणीला आता आणखी प्रदूषित करू नका

टीव्ही सीरियल ‘महाभारत’मध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी गुरुवारी नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), कलाकारांच्या अभिनयाची आणि संगीताची प्रशंसा करत रणबीर कपूरला सल्ला दिला. नितीश भारद्वाज यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘रामायण’चा ट्रेलर शेअर करत लिहिले, सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी हे 100% ऑस्करचे हक्कदार आहे….

Read More

संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला:दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधाबद्दल विज्ञानाचे नोबेल द्या, शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देण्यासही विरोध

“दगडावरचे हातांचे ठसे घेऊन ते आधार कार्डला लिंक केले जातील, हा चंद्रकांत पाटील यांनी लावलेला शोध अत्यंत मोठा आहे. अशा प्रकारचा शोध आतापर्यंत कोणीही लावला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करून चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधनातील ‘नोबेल पुरस्कार’ द्यायला हवा,” असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे…

Read More

साईचरणी 4.21 लाखांची सोनसाखळी:गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता, दहीहंडी फोडून उत्सवाचा भक्तिमय समारो

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने २८ जुलैपासून सुरू असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची गुरुवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. वेदश्री वैभव ओक यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी साईभक्तांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. सांगता दिनी सकाळी ६.५० वाजता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा…

Read More

आत्मबुद्धी जागृत करण्यासाठी अखंड नामस्मरण आवश्यक:हभप गंगाधर महाराज झाडे यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाची सांगता‎

“परमेश्वराचा अंश प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. मात्र त्या परमसत्याची जाणीव करून घेण्याची बुद्धी केवळ मनुष्याला लाभली आहे. जीव हा मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही सहज आणि शाश्वत मार्ग नाही. देह, अहंकार, मोह आणि मायेच्या पाशात अडकलेल्या मनाला मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंताच्या नामात आहे. देहबुद्धीचा विसर पडून आत्मबुद्धी जागृत व्हावी,…

Read More