Headlines

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत घेतली नाही

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ‘सर्गी’ टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टर आणि अभियंत्यांचा हा प्रयोग वैद्यकीय जगात एक मोठा बदल घडवून आणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही विशेष रोबोट तयार करण्यात आला नव्हता. डॉक्टरांनी बाजारात उपलब्ध असलेल्या दोन सामान्य…

Read More

प्रवचन:अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस- शांतीगिरी महाराज

प्रतिनिधी | वेरूळ अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस. जनार्दन स्वामी यांनी आयुष्यभर ‘धर्म, सेवा व शांती’ या त्रिसूत्रीचा प्रचार केला. त्यांचे जीवन म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा हितोपदेश शांतीगिरी महाराज यांनी दिला. अक्षय्य तृतीया या दिनाचे औचित्य साधून येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जन शांती सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले पथसंचलन

आगामी बकरी ईदच्या (ईद ऊल जुआ) अनुषंगाने अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने बुधवारी (दि. २७) शहरात पथसंचलन करण्यात आले. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर विभाग) सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वात सायंकाळी ४:३० वाजता हा रूट मार्च काढण्यात आला….

Read More

मशागतीच्या ऐन हंगामात डिझेलची ‘आग':ट्रॅक्टरचे भाडे 20% वधारले, पारंपरिक शेती कालबाह्य; यांत्रिकीकरणावर भर‎

खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या बोरगाव मंजूसह ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत डिझेल आणि इंधनाच्या दरात झालेली सातत्यपूर्ण वाढ झाल्याने ट्रॅक्टरचे भाडे २० टक्के वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेती कसण्याचा खर्च आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून, ऐन हंगामात इंधन दरवाढीचा मोठा फटका मशागतीच्या कामांना बसत आहे….

Read More

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना

छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत…

Read More

अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला;‎ 6 ‎पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ

मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी ‎‎अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण ‎‎पोलिसांनी अयान अहमद तनविर‎‎ अहमद (वय 19)‎‎ या मुख्य आरोपीला ‎‎‎तीन दिवसांपूर्वी ‎‎अटक केली आहे.‎ ‎या प्रकरणाचा मुख्य ‎‎‎सूत्रधार अयान‎‎ आणि परतवाडा ‎‎‎पोलिस ठाण्यातील ‎एक पोलिस अधिकारी-कर्मचारी ‎एकत्रीत येवून केक कापतानाचा एक ‎जुना व्हिडिओ आता सोशल ‎मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ‎‎व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत ‎‎पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ‎…

Read More

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO:रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक कोसळले झाड, थोडक्यात वाचला जीव

पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण…

Read More

पिंपळोद: बोर्डी नदीवरील पूल, रखडलेल्या रस्त्यांसाठी:पालकमंत्र्यांना साकडे, जीवघेणा प्रवास थांबवण्याची मागणी

पिंपळोद गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पांदण रस्ते, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती बोर्डी नदीच्या…

Read More

आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी

तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे….

Read More

कन्नड शहरात 60 किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यास सुरुवात:दोन पाण्याच्या आणि एक साठवण टाकीचे काम प्रगतिपथावर‎

शहरातील ५५ हजार जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत कन्नड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, तिचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरू असलेल्या भूमिगत पाणी साठवण टाकीही बांधण्यात…

Read More