Headlines

मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन

इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा सेना, कॉलेज कक्ष मराठवाड्याचे पदाधिकारी निखिल काकडे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. रविवारी (दि. १२) संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांची भेट घेऊन काकडे यांनी ही बाब निदर्शनास…

Read More

केरळममध्ये दीड वर्षाच्या मुलाचा मारहाणीमुळे मृत्यू:लाइटर-सिगारेटने पाय जाळले, शरीरावर 51 जखमांचे निशाण, आई आणि लिव्ह-इन पार्टनरला अटक

केरळममधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील नेडुमंगड येथे सततच्या शारीरिक छळाने आणि मारहाणीमुळे दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाची आई अखिला (२४) आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अश्कर (३१) यांना ३१ मे रोजी अटक केली आहे. मुलाचे नाव अर्शित होते. आरोपी अश्कर २९ मे रोजी संध्याकाळी मुलाला गंभीर अवस्थेत तिरुवनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला होता. त्याने…

Read More

फुलंब्री, सोयगाव तालुक्यात पेरण्यांना वेग:कापूस, सोयाबीन लागवडीकडे कल, काही ठिकाणी मुसळधार, तर कुठे समाधानकारक पाऊस‎

जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या फुलंब्री आणि सोयगाव तालुक् यांतील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. दोन्ही तालुक्यांत झालेल्या समाधा नकारक पावसामुळे खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या आणि लागवडीच्या कामांना जोमाने सुरुवात झाली असून बळीराजा सुखावला आहे. सोयगाव तालुक्यात लागवडीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकऱ्यांना वाढीव मजुरी देऊन कामे…

Read More

दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्र जोडल्याने मंडळाची दरवर्षी २ . बोर्डाच्या प्रश्नपत्रिका १० ते ११ पानांच्या असल्याने विद्यार्थ्यांना ताण येत होता. त्यामुळे यंदापासून बोर्डाने प्रश्नपत्रिकांची पाने कमी करण्याचा…

Read More

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎

आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच…

Read More

सिल्लोडला चार शासकीय कार्यालये ‎एकाच प्रशासकीय इमारतीमध्ये येणार‎:नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार, शहराच्या वैभवात पडणार भर‎

सिल्लोड5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शहरात नव्याने उभारण्यात आलेली भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता पूर्णत्वाकडे आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या या इमारतीतून लवकरच तहसील कार्यालयासह इतर प्रमुख शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिकृतपणे सुरू होणार आहे. या अद्ययावत Source link

Read More

‘कॉकटेल 2’ चा ट्रेलर प्रदर्शित; 19 जून रोजी चित्रपट येणार:ट्रेलरमध्ये दाखवले शाहिद, कृती व रश्मिकाच्या पात्रांमधील घडत-बिघडत जाणारे नातेसंबंध

शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘कॉकटेल 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे, ज्यांनी 2012 मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’चेही दिग्दर्शन केले होते. जरी हा चित्रपट ‘कॉकटेल’ची थेट कथा पुढे नेत नसला तरी, त्याची संकल्पना नातेसंबंध, मैत्री आणि प्रेमाच्या गुंतागुंतीच्या समीकरणांवर आधारित आहे. यावेळी चित्रपटात पूर्णपणे नवीन…

Read More

तेलंगणातील सरकारी शाळेत एआयने शिक्षण:105 जागांसाठी 3500 अर्ज आले; मंत्र्यांनी डिजिटल शाळेसाठी ट्रस्टकडून ₹8 कोटी दिले

तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून 104 किमी दूर नलगोंडा येथील कोमटिरेड्डी प्रतीक सरकारी शाळेचा पूर्णपणे कायापालट करण्यात आला आहे. आता ही शाळा एसी कॅम्पस, 36 स्मार्ट क्लासरूम, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि एआय (AI) आधारित शिक्षणाने सुसज्ज अशी मॉडेल सरकारी शाळा बनली आहे. शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इयत्ता 2 आणि 3 साठी खेळ व कृती-आधारित…

Read More

नागपुरातून एसटीची दीड कोटींची ई-बस चोरीला!:बसमधील ट्रॅकिंग सिस्टीममुळे लागला शोध, आंतरराज्यीय सराईत चोराला बेड्या

नागपूर बसस्थानकातून एसटी महामंडळाची तब्बल दीड कोटी रुपयांची ‘शिवाई’ ही इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास करत अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरी गेलेल्या या बससह एका आंतरराज्यीय चोरट्याला शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या या सराईत चोरट्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासादरम्यान त्याने दिलेली धक्कादायक माहिती ऐकून पोलिस…

Read More

Bengal CM Handover Land to BSF; 600 KM Border Unfenced

कोलकाता5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी बुधवारी भारत-बांगलादेश सीमेवरील २७ किलोमीटर जमीन BSF ला सुपूर्द केली. यावर कुंपण (फेंसिंग) आणि सुरक्षा रचना (स्ट्रक्चर) उभारले जाईल. मुख्यमंत्री सुवेंदु यांनी कोलकाता येथे BSF ला जमीन देण्यासाठी झालेल्या बैठकीत सांगितले की, ही फक्त सुरुवात आहे. पुढे जिथेही सीमा सुरक्षेसाठी जमिनीची गरज असेल, राज्य सरकार…

Read More