Headlines

Nagpur Family 5 Missing; Mobile Not Reachable, Debt Suspected

नागपूरमधील अत्यंत उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंतोली येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील तब्बल पाच सदस्य गेल्या १० दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून हे सर्व जण गायब अस . धंतोली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२…

Read More

इम्तियाज अली बुरखा आणि पडदा प्रथेच्या विरोधात:म्हटले- महिला जेव्हा म्हणतात, त्या यात आरामदायक आहेत, तर हे मागासलेल्या समाजाचे लक्षण

या दिवसांत ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटावरून चर्चेत असलेले दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी बुरखा आणि पडदा प्रथेवर एक जोरदार विधान केले आहे, त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महिलांचे हे म्हणणे की त्या बुरख्यात सहज आहेत, हे एका मागासलेल्या समाजाचे लक्षण आहे. अलीकडेच ‘अनफिल्टर विथ समदीश’ या पॉडकास्टमध्ये इम्तियाज अली…

Read More

पुणे विधान परिषद जागा भाजपनेच लढवावी:जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात…

Read More

पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचे कठोर पाऊल:विषारी दारूच्या दुर्घटनांना चाप; राज्यात मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदी

पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरात २८ मे रोजी मिथेनॉलमिश्रित गावठी दारूचे सेवन केल्याने १५ जणांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने अखेर कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. गावठी आणि बनावट दारूमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या मिथेनॉलच् . मिथेनॉल (मिथाइल अल्कोहोल) हा पेट्रोलियमजन्य रासायनिक पदार्थ प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी परवानाधारक पद्धतीने विकला जातो. सध्या यावर…

Read More

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष…

Read More

अभिनेत्री पूजा सावंतच्या कारला भीषण अपघात:तीन वाहने एकमेकांवर आदळली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना घटना

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिच्या कारला सातारा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. आगामी ‘कपबशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे येथून सांगलीकडे जात असताना हा अपघात घडला. सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने पूजा सावंत आणि इतर सहकारी कलाकार सुखरूप आहेत….

Read More

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी:पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री अज्ञाताचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईत आज बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याचा दावा केला आणि त्यानंतर तात्काळ फोन कट केला. दिल्ली कंट्रोल रूमला आला होता फोन मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात…

Read More

डिजिटल संपत्तीबाबत न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय:मृत्यूनंतर गोपनीयतेचा अधिकार संपतो, मोबाईल-आयक्लाउड डेटावर वारसांचाच हक्क

आधुनिक डिजिटल युगातील एका गंभीर प्रश्नावर न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि स्पष्ट निकाल दिला आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा गोपनीयतेचा अधिकार संपतो, असे स्पष्ट करत न्यायालयाने मृत व्यक्तीच्या मोबाईल आणि आयक्लाउड (iCloud) खात्यातील डेटावर त्याच्या कायदेशीर वारसांचाच हक्क असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नागपूरचे अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश हिमांशू चौधरी यांनी हा आदेश दिला आहे. यामुळे…

Read More

पानशेत जलप्रलयास 65 वर्षे पूर्ण:काँग्रेसतर्फे खडकवासला धरणाची पूजा, दीप्ती चवधरींनी भरली ओटी

१२ जुलै १९६१ रोजी पुण्याजवळील पानशेत धरण फुटले होते. या घटनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे खडकवासला धरणावर जलपूजन करण्यात आले. पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी धरणातील पाण्याची पूजा करून साडी-चोळी व नारळाने ओटी भरली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे सुरक्षित राहावीत, अशी…

Read More

मिलिंद वाळंज राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी कार्यरत संस्थेची निवड

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन’च्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद नंदकुमार वाळंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख शरद बुट्टे-पाटील यांच्या विशेष शिफारशीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली. मिलिंद वाळंज यांनी आजवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर…

Read More