Headlines

पुणे गॅसची एलपीजी कार्यक्षम वापरासाठी धोरणाची मागणी:व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रांसाठी केंद्राला शिफारसी सादर

भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये एलपीजीचा कार्यक्षम वापर वाढवणारे देशातील पहिले व्यापक धोरण तयार करावे, अशी मागणी ‘पुणे गॅस’ने केंद्र सरकारकडे केली आहे. कंपनीने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला यासंदर्भातील धोरणात्मक शिफारसी सादर केल्या आहेत. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक एलपीजी पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुमारे…

Read More

तालुकानिहाय वीज बिल माफीची रक्कम जाहीर करा:विजय जावंधिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ४८,००० कोटी रुपयांच्या शेतकरी वीज बिल माफी योजनेची तालुकानिहाय पारदर्शक माहिती आणि आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथून पाठवलेल्या या पत्रात त्यांनी ही योजना जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार मानले, परंतु शेतकऱ्यांची सद्यस्थिती अजूनही बिकट असल्याचे नमूद केले आहे. जावंधिया यांनी…

Read More

राजभवनासमोर काँग्रेसचे काळे झेंडे दाखवून आंदोलन:विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईविरोधात निषेध व्यक्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी पुण्यातील राजभवनाच्या प्रवेशद्वारासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष अखेरपर्यंत लढेल, असा निर्धार यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने आरोप केला की, दिल्लीतील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत…

Read More

लावणी कलाकारांना शासनाने अनुदान द्यावे:सुरेखा पुणेकर यांची मागणी, म्हणाल्या- कलाकार टिकला तर महाराष्ट्राची शान टिकेल

प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी लावणी कलाकारांना शासनाकडून अनुदान आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. लावणी ही महाराष्ट्राची शान आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून, ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या कलाकारांना पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरेखा पुणेकर यांनी सांगितले की, त्या गेल्या ४० वर्षांपासून लावणी क्षेत्रात कार्यरत आहेत….

Read More

दिल्लीतील आंदोलने परदेशी निधीतून स्पॉन्सर:रवींद्र चव्हाण यांचा दावा, सत्य लवकरच समोर येणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दावा केला आहे की, दिल्लीत सुरू असलेली आंदोलने परदेशी निधीतून प्रायोजित आहेत. या आंदोलनांना परदेशातून कोण निधी पुरवत आहे आणि त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे सत्य लवकरच जनतेसमोर आणले जाईल, असे चव्हाण यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते….

Read More

'कॉकरोच'वर बरसल्या लाठ्या, अश्रुधुराने पळवून लावले:सोनम यांना चादरीसह घेऊन गेले पोलीस, रस्त्यावर झोपले राहुल; 5 दिवसांचा गोंधळ, 40 फोटो

दिल्लीच्या रस्त्यांवर पाच दिवस केवळ निदर्शनेच झाली नाहीत, तर सत्ता आणि विरोधाची थेट टक्कर दिसली. कुठे लाठीमार झाला, तर कुठे अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले. कुठे आंदोलकांना ओढून ताब्यात घेण्यात आले, तर कुठे उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना चादरीत गुंडाळून रुग्णालयात नेण्यात आले. संसदेपासून रस्त्यांपर्यंत विरोधकांचा विरोध दिसला. राहुल गांधी रस्त्यावर धरणे धरून बसले, विरोधी खासदारांनी…

Read More

जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या:छगन भुजबळ म्हणाले- मोदी-शहा तोडगा काढतील, विरोधकांचे काम सरकारविरोधात लोकमत तयार करणे

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. “जंतर-मंतरवर घडलेल्या घटना टाळता आल्या असत्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर वेळेत तोडगा निघाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी “सरकारविरोधात लोकमत तयार करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे,” असेही…

Read More

Aditya Thackeray Leads Tiranga Protest In Mumbai For Rahul Gandhi

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी 24 जुलै रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ‘वन नेशन, वन इमोशन’ या नावाने शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील आंदोलनावरील पोलिस कारवाई, देशभरातील विद्यार्थ्यांची ध . राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आंदोलन आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील कथित दडपशाही,…

Read More

विदर्भात 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:नागपूरसह 4 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

भारत हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भात आगामी २४ ते ४८ तासांत मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूरसह चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलैरोजी नागपूरसह चार जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’…

Read More

ऑगस्टमध्ये सुरू होईल ‘किंग’चे अमेरिका शूटिंग शेड्यूल:चित्रपटात शाहरुखसोबत मुलगी सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘किंग’ आता त्याच्या अंतिम शूटिंग टप्प्यात पोहोचला आहे. इंडस्ट्रीतून मिळालेल्या माहितीनुसार… ‘चित्रपटाचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शेड्यूल ऑगस्टमध्ये अमेरिकेत शूट केले जाईल. यासाठी निर्माते अनेक ठिकाणांवर तयारी करत आहेत. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर या शेड्यूलसह दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या या ॲक्शन थ्रिलरचे मुख्य शूटिंग पूर्ण होईल. यानंतर संपूर्ण टीम पोस्ट-प्रोडक्शन,…

Read More