Headlines

राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री!:पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

उन्हाळा आणि शाळेच्या सुट्ट्या संपून जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरीही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशू-पक्षीही चिंतेत होते. हवामान खात्याचे अंदाज सतत पुढे ढकलले जात असले तरी, आता 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, भिवंडी, सातारा आणि कोकणातील काही भागांत…

Read More

भूखडांचे बनावट कागदपत्र तयार करून खऱ्या मालकालाच फसवण्याचा प्रयत्न:बनवेगिरी उघड करण्यासाठी‎लंडन कनेक्शन ठरले महत्वाचे‎

नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोरगाव धर्माळे येथे हायवे टच १९,५१२ वर्गफुट भूखंडांचे बनावट दस्तऐवज एकाने तयार केले. त्याचे बाजारमुल्य जवळपास ३ कोटी आहे. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करुन न्यायालयात त्याने याचिका दाखल केली. मात्र हा प्रकार भुखंडाचा मालक व या भुखंडाचे मुख्यत्यारपत्र ज्याच्या नावे आहे, त्यांना माहिती झाला. कारण…

Read More

चार महिन्यात ऐतिहासिक व्यवहार पूर्ण:39 हजार कोटींची परेदशी गुंतवणूक एकाच कंपनीत, शेअर आज 10 टक्के उसळला

श्रीराम फायनान्स लिमिटेड आणि MUFG बँक लिमिटेड यांच्यातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक गुंतवणूक व्यवहार अखेर पूर्ण झाला आहे. भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरली आहे. या व्यवहाराअंतर्गत MUFG बँकेने श्रीराम फायनान्समध्ये सुमारे २०% हिस्सा विकत घेतला असून, प्रेफरेंशियल इश्यूद्वारे सुमारे ₹३९,६१८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व…

Read More

नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू न देता आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले; सीन रिक्रिएट केला

पुण्यातील नसरापुरात एका साडे 3 वर्षीय मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अचानक आरोपीला घटनास्थळी नेऊन प्रस्तुत घटना कशी घडली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून गुन्ह्याची खडानखडा माहिती घेऊन पोलिस आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पु्ण्याच्या भोर तालुक्यातील…

Read More

निर्मल मनाद्वारे भगवंताची प्राप्ती- राजेशकृष्ण महाराज:माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् कथा‎

ज्याप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी संतसंगतीची गरज असते, त्यापेक्षाही जास्त निर्मळ मनाची सर्वप्रथम गरज असते. निर्मल स्वच्छ व मनाच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्याचे मन सरळ व प्रामाणिक असते, त्याला भगवंत सर्वात आधी प्रसन्न होतात, अशा निर्मळ मनाची कामना प्रत्येकाने करावी, असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम…

Read More

एसटीच्या विशेष मोहिमेत आठ स्थानकावर 69 वेळा तपासणी:578 वाहनांवर कारवाई; 5 लाखांचा दंड केला वसूल‎

बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी एसटी महामंडळाने राबवलेल्या मोहिमेत ४ लाख ९४ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात अकोला शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या मदतीने नागपूर विभागातील सुरक्षा व दक्षता शाखेने ५ ते १५ जूनपर्यंत मोहीम राबवली. मोहिमेत ५७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली….

Read More

Bihar SAP, Railway Jobs Alert; 15821 SAP, 11127 Railway Vacancies Open

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत माहिती बिहारमध्ये विशेष सहायक पोलीस दलातील १५,८२१ पदांसाठी भरतीची, रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या ११,१२७ जागांसाठी १५ मे २०२६ पासून अर्ज सुरू होण्याची. यासोबतच बिहार जिल्हा बाल संरक्षण युनिटमध्ये २७३ रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… १. बिहारमध्ये SAP च्या १५,८२१ पदांसाठी भरती, १…

Read More

मेहली मिस्त्री यांचा टाटाच्या फॅमिली ऑफिसमधून राजीनामा:टाटा ट्रस्ट्समधून काढल्यानंतर काही महिन्यांनी उचलले पाऊल, टाटा ग्रुपपासून अंतर वाढले

मेहली मिस्त्री यांनी त्यांच्या कौटुंबिक गुंतवणूक कार्यालय ‘आरएनटी असोसिएट्स’च्या बोर्डातून राजीनामा दिला आहे. टाटा ट्रस्ट्समधून बाहेर काढल्यानंतर काही महिन्यांनी मिस्त्रींचा हा राजीनामा समोर आला आहे. या पावलामुळे टाटा ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांसोबत मेहली मिस्त्रींचे अंतर आणखी वाढले आहे. 3 वर्षांपूर्वी मिस्त्री बोर्डात सामील झाले होते, व्यस्ततेचे कारण दिले मेहली मिस्त्री मार्च 2023 मध्ये आरएनटी…

Read More

विधान परिषद मतदान; 637 मतदार बजावणार हक्क:औरंगाबाद-जालना मतदारसंघात 13 केंद्रांवर तीन उमेदवार रिंगणात

आज (१८ जून) रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेचे मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत दोन जिल्ह्यांतील १३ मतदान केंद्रांवर एकूण ६३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दुपारी मतदान साहित्याचे वाटप…

Read More

अनियंत्रित ट्रेलरने वृद्धाला चिरडले:100 फूटपर्यंत फरफटत नेले; दुभाजक ओलांडून हॉटेलच्या पार्किंगमध्ये घुसला

कोटपूतली – बहरोडमध्ये सळ्यांनी भरलेल्या ट्रेलरने एका वृद्धाला चिरडले. अनियंत्रित ट्रेलर त्याला सुमारे 100 फूट फरफटत घेऊन गेला. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात पावटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग-48 वरील आंतेला येथे सोमवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनियंत्रित…

Read More