Headlines

400 Years Power Guarantee with Fast Breeder Reactor

Marathi News National India Nuclear Energy Breakthrough: 400 Years Power Guarantee With Fast Breeder Reactor कलपक्कम/तामिळनाडू1 दिवसापूर्वी कॉपी लिंक भारताने अणुऊर्जेच्या क्षेत्रात असा कीर्तिमान स्थापित केला आहे, ज्याने जगातील विकसित देशांनाही चकित केले आहे. तामिळनाडूतील कलपक्कम येथे भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (भाविनी-BHAVINI) चा 500 मेगावॉटचा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (पीएफबीआर) आता व्यावसायिक उत्पादनासाठी सज्ज…

Read More

लेक लाडकी योजनेचा 9 हजार मुलींना लाभ:पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत 4.74 कोटी रुपये वितरित; सीईओ पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले….

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More

पुणे-वाराणसी 'अमृत भारत' एक्सप्रेसला मंजुरी:पुणे-जबलपूर रेल्वेही नियमित होणार, प्रवाशांची प्रतीक्षा संपली

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून…

Read More

युद्धाच्या 3 महिन्यांत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला रुपया:जाणून घ्या- याचा तुमच्या दैनंदिन खर्चांवर, गुंतवणुकीवर, प्रवासावर आणि ईएमआयवर काय परिणाम होतो?

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय रुपयावर दबाव वाढतच चालला आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ₹95.23 च्या पातळीवर बंद झाला. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या युद्धानंतर अवघ्या तीन महिन्यांत रुपया सुमारे ₹5 ने घसरला आहे, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर, घरगुती बजेटवर आणि गुंतवणुकीवर थेट परिणाम होणार आहे. युद्धानंतर 3 महिन्यांत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला रशिया-युक्रेननंतर आता…

Read More

महात्मा फुले यांनी शिक्षणात क्रांती घडवली‎:व्याख्याते संदीप अवताडे यांचे शिल्लेगाव येथे प्रतिपादन

शिल्लेगाव महाराष्ट्रभर जयंती साजरी करताना डीजे, डॉल्बी, विविध गाण्यांपुरते कार्यक्रम मर्यादित राहतात, असे त्यांनी सांगितले. शिल्लेगावातील तरुणांनी विचारांची जयंती साजरी करण्यासाठी पुढे येणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. महात्मा फुले यांनी शिक्षणात क्रांती केली नसती तर भारत शिक्षणाच्या बाबतीत १०० वर्षे मागे गेला असता असे प्रतिपादन व्याख्याते संदीप अवताडे यांनी केले. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथे महात्मा…

Read More

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत भाजीपाला महागला!:हिरवी मिर्ची 150 रुपये, तर टोमॅटोसह पालेभाज्याही महाग; इंधन दरवाढीचा असाही फटका

सध्या जागतिक राजकारणामुळे आणि सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्राइल युद्धामुळे याचा थेट फटका इंधनावर होत आहे. अनेक जहाजे इराणच्या होर्मुजच्या तिथे अडकल्या आहेत. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच भारतालाही इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. आता इंधन दरवाढ झाल्याने याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या स्वयंपाकघरातही पाहायला मिळत आहे. गॅसची टंचाईसोबतच आता भाजीपालाही महागला असल्याची माहिती समोर आली आहे….

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

आंधळगाव, भोसे योजनांना वारंवार निधी दिला तरी बंदच:प्रशासन करतंय काय?, आमदार समाधान आवताडे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला संताप‎

उन्हाची तीव्रता वाढत असून, गावोगावी पाणी टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील आंधळगाव व भोसे पाणीपुरवठा योजना सुरू करणे गरजेचे आहे मात्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मी काय करावे हे तरी एकदा मला सांगा? दुरुस्तीला निधी देऊन . यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती दीपाली ताड ,उपसभापती अर्जुन मल्लाळे, तहसीलदार मदन जाधव,गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख…

Read More

नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक:पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने स्वतःला पोलिस असल्याचे भासवून ही फसवणूक केली असून, याप्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लता अरुण साळुंके (वय ६०, रा. चाकण) यांनी याबाबत खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, केतन दादासाहेब साळुंके (वय ४०, रा….

Read More