Headlines

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स…

Read More

मावेजा घोटाळा:154 पैकी 6 फाइल्स गहाळ; पाठक यांना 7 दिवसांची कोठडी, अधिकारांचा गैरवापर केल्याने पाठक यांना 50 हजार दंड

241 कोटींचा मावेजा घोटाळ्यात विशेष पथकाने अटक केलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना शुक्रवारी बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाने त्याला विरोध केला. न्यायालयाने 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणातील 154 पैकी 6 फाइल्स मिसिंग असल्याचे पोलिसांनी न्यायालयात वेगळी आहेत. हे…

Read More

Delhi HC quashes FIR, ED case against ‘NewsClick’, calls it ‘gross abuse of law’

Marathi News National Delhi HC Quashes FIR, ED Case Against ‘NewsClick’, Calls It ‘gross Abuse Of Law’ नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्ली उच्च न्यायालयाने ‘न्यूजक्लिक’ आणि त्याचे संस्थापक-संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधात परदेशी निधी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) ची एफआयआर आणि ईडीची मनी लॉन्ड्रिंग चौकशी रद्द केली. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा म्हणाल्या- ही…

Read More

जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही…

Read More

इंधनावरील कार बुकिंग रद्द करून ईव्ही घेण्याकडे कल:इंधन दरवाढीमुळे इव्हीची मागणी 30 टक्क्यांनी वाढली

वाढती इंधन दरवाढ आणि आखाती देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती, याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर दिसतो आहे. डिझेल, पेट्रोलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना नाशिककर पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक कारची मागणी 15 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल कारचे बुकिंग रद्द करून इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्याला पसंती देत आहे. केवळ…

Read More

जवळा बाजार येथे शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन:ठाकरे गटाकडून राजीनाम्याची मागणी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

राज्यात टीईटी परिक्षेचा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजिनामा द्यावा अशी मागणीकरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. २९ जवळा बाजार (ता.औंढा) येथे भुसे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या गुरुजींमध्ये तिव्र नाराजी व्यक्त…

Read More

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून घरी परतत होते 4 मृत

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. अपघाताशी संबंधित एक लाइव्ह व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आनी येथील दिगेढ शाळेतील हिंदी शिक्षिका आशा यांनी बनवला असल्याचे सांगितले जात आहे….

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस वर्क फ्रॉम होम:न्यायाधीश कार पूलिंग करून न्यायालयात जातील; मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनावर निर्णय

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कामकाजासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता न्यायालयाच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी दोन दिवस वर्क फ्रॉम होमवर असतील. सर्व न्यायाधीश कार पूल करतील. रजिस्ट्रीशी संबंधित 50 टक्के कर्मचारी देखील घरून काम करतील. सोमवार, शुक्रवार आणि मिसलेनियस डे (जे दिवस आधीपासून निश्चित नसतात) रोजी सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी केवळ…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेची महाआवासमध्ये उत्कृष्ट कामगिरी:विभागात द्वितीय क्रमांक, प्रकल्प संचालकांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार

अमरावती जिल्ह्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला असून, या यशाबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (DRDA) प्रकल्प संचालक प्रीती देशमुख आणि वरिष्ठ कर्मचारी भूषण उमक यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. हा सत्कार सोहळा…

Read More

लेडी पंजाबी गायिका खून प्रकरणात ट्विस्ट:आरोपी NRIच्या वकिलांनी सांगितले- तो भारतात आला, याचा पुरावा कुठे; 60-70 लाखांचे व्यवहार झाले, ही आत्महत्या आहे

पंजाबी गायिका इंदर कौरच्या लुधियाना येथे झालेल्या खून प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. खुनाच्या आरोपाखाली असलेल्या एनआरआय सुखविंदर सिंग उर्फ सुक्खी बराडच्या वकिलाचा दावा आहे की, हा खून नसून आत्महत्या आहे. सुक्खीच्या खात्यातून इंदरला 60-70 लाख रुपयांचे व्यवहारही झाले आहेत. सुक्खी कुटुंबाचे फोटो इंस्टाग्रामवर टाकत असे, अशा परिस्थितीत तो विवाहित आहे हे इंदरला कसे माहीत…

Read More