Headlines

‘एसपी-ई-संवाद’द्वारे घरबसल्या साधता येणार पोलिसांशी संपर्क:नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचवण्यासाठी ऑनलाइन मीटिंगची सुविधा‎

जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना आता अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी अकोला पोलिस दलाने एक आधुनिक पाऊल उचलले आहे. येथील पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ‘एसपी-ई-संवाद’ही ऑनलाईन मीटिंगची अभिनव सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमुळे आता नागरिकांना आपल्या समस्या किंवा निवेदने…

Read More

शिवन्याची घटना:शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू‎, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते गावी, अंत्यसंस्कारावेळी आक्रोश‎

सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास मेंढ्या राखण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडून बुधवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गौरव रामदास साबळे (१२), गोपाल साबळे (१०) अशी मृतांची नावे आहेत. किन्ही फाटा येथील रामदास साबळे यांनी मेंढपाळ व्यवसायातून विश्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्याकडे स्वमालकीच्या ८ खंडी म्हणजेच १६०…

Read More

PM मोदींचा आजपासून 2 दिवसांचा सिक्कीम दौरा:₹4000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी; राज्याच्या 50 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. ते राज्याच्या ५० व्या स्थापना दिनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते ₹४००० कोटींहून अधिक प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. मोदी सोमवारी दुपारी ३ वाजता सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पोहोचतील. ते लिबिंग हेलिपॅडवरून गव्हर्नर हाऊस लोक भवनपर्यंत रोड शो करतील. १६ मे २०२५ रोजी सिक्कीमला राज्य…

Read More

उमा भारतींसाठी चेन ओढून पंजाब मेल थांबवली:झाशीत 5 मिनिटे थांबली; रेल्वेने म्हटले- ट्रेन वेळेवर होती, माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले- आधीच सुटली

माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्यासाठी रविवारी झाशीमध्ये चेन पुलिंग करून पंजाब मेल थांबवावी लागली. उमा भारती प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या तेव्हा नवी दिल्लीला जाणारी पंजाब मेल निघाली होती. ट्रेनने अर्धा प्लॅटफॉर्म सोडला होता. उमा यांच्या समर्थकांनी तात्काळ ट्रेन थांबवली. त्यांना ट्रेनच्या फर्स्ट एसी कोच A-1 मध्ये चढायचे होते. पण ट्रेन थांबली तोपर्यंत कोच A-1 यार्डमध्ये पोहोचला होता….

Read More

नकार, प्रेम आणि संघर्ष:अंशुमन-महवशने सांगितली हृदयस्पर्शी कथा; लहान शहरातून आलेल्या दोघांनी व्यक्त केले- यशामागचे दुःख आणि अधुरे प्रेम

अंशुमन पुष्कर आणि महवश लवकरच ‘सतरंगी बदला का खेल’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. लहान शहरांमधून बाहेर पडून आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने ओळख निर्माण करणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी दिव्य मराठीशी खास संवाद साधला. मुलाखतीत त्यांनी आपला संघर्ष, नकार, प्रेम, लहान शहरांमधील विचार आणि अभिनयाच्या प्रवासावर मनमोकळेपणाने चर्चा केली. अंशुमनने सांगितले की काही पात्रे त्याला आतून…

Read More

धार्मिक:रामनाम मानवी जीवाला विसावा देणारे ठिकाण, वटवृक्ष मंदिरात पुण्यतिथीच्या धर्मसंकीर्तन महोत्सवात गाडगीळ यांचे निरुपण‎

अक्कलकोट10 तासांपूर्वी कॉपी लिंक अक्कलकोट मानवी जिवाला विसावा देणारं ठिकाण म्हणजे रामनाम असल्याचे निरुपण कल्याण येथील हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्त Source link

Read More

हिंगोली मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत राज्यात तिसरा:विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप, १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश मिळविल्या केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार…

Read More

देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण:सुपीक जमिनींवरून 'शक्तीपीठ' नेण्यास राजू शेट्टींचा विरोध

नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ‎ महामार्ग” म्हणजे सर्वसामान्यांचा ‎विकास नसून उद्योगपतीच्या ‎फायद्यासाठी आखलेला एक स्वतंत्र ‎रस्ता आहे, असा आरोप स्वाभिमानी‎ संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू‎ शेट्टी यांनी केला आहे.नागपुरातील ‎कोळसा गोव्यातील मडगाव बंदरापर्यंत‎ पोहोचवण्यासाठी आणि आगामी‎ निवडणुकीसाठी कोट्यवधींचा निधी‎ उभारण्यासाठी जनतेच्या करातून हा‎ अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी‎ केली. देव-धर्म आणि विकासाचा ‎मुलामा देऊन…

Read More

राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग:विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणुका; पावसाळी अधिवेशनाआधी मोठी घडामोड

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेतील सदस्यसंख्येवर त्याचा परिणाम झाला होता….

Read More

Funny Memes Flood Social Media

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET UG 2026 ची पुनर्परीक्षा आता 21 जून रोजी आयोजित केली जाईल. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की परीक्षेचे प्रवेशपत्र 14 जूनपर्यंत जारी केले जातील. कोणत्याही उमेदवाराला यासाठी पुन्हा नोंदणी किंवा परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. सर्वांसाठी पुन्हा प्रवेशपत्र जारी केले जाईल. उमेदवारांना मागील केंद्रेच वाटप केली जातील. शिक्षणमंत्र्यांच्या…

Read More